31 C
Mumbai
Monday, December 29, 2025

Dinesh Kanji

1076 लेख
0 कमेंट

ठाकरेंचे लोणचे घालण्याची प्रक्रिया सुरू!

अलिकडेच उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा संपन्न झाला. त्याच दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरेंनी मॅडम सोनिया आणि राहुल गांधी यांचे पाय धुतले पाहिजेत, असे...

परमबीर यांचा पर्दाफाश करण्याची देशमुखांना संधी…

महाराष्ट्राच्या तापलेल्या राजकारणात आणखी जाळ निर्माण करण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना अडकवण्यासाठी मला...

पवार २०१९ ची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत?

जेष्ठ नेते शरद पवार यांनी गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली. आरक्षणाच्या मुद्द्यावर या भेटीत चर्चा झाली असे सांगण्यात येत असले तरी दोन्ही वेळा...

परकीय हाताच्या शोधात, एक हसिना, एक दिवाना…

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पतंपधान शेख हसिना यांना देशातून पलायन करावे लागले. तूर्तास त्या भारताच्या आश्रयाला आलेल्या आहेत. बांगलादेशात उसळलेला हिंसाचार, अस्थिरता आणि त्यामुळे भारत-बांगलादेश...

आसामनेही मनावर घेतले… आता लाडक्या बहिणींसाठी लव्हजिहाद विरोधी कायदा हवा!

लव्ह जिहादने धारण केलेले उग्र रुप आणि याचे हिंदू तरुणींना त्यांच्या कुटुंबियांना बसणारे चटके लक्षात घेऊन अनेक राज्यांनी लव्ह जिहाद विरोधी कायदा केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांनी...

गांधी-वाड्रा परीवाराच्या धर्म-जातीबाबत लपवाछपवी का?

संसदेमध्ये भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जात विचारल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना प्रचंड संताप आलेला आहे. त्यांना हा जातीचा, संविधानाचा आणि संसदेचाही अपमान वाटला. आव्हाडांना...

अमर, अकबर आणि तिसरी आघाडी…

एमआयएमचे माजी खासदार इम्प्तियाज जलील यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी आज अनेक पक्षांचे नेते धडकले. राज्यात तिसऱ्या आघाडीची जुळवाजुळव करण्यासाठी काही नेते प्रयत्नशील आहे. जलील यांच्या घरी झालेल्या गाठीभेटी...

ठाकरेंनी ब्रह्मास्त्रच काढले…

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या काही आंदोलकांनी आज उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर धडक दिली. तेव्हा मराठा आरक्षणाबाबत त्यांनी एक विधान केले. विधान कसले ब्रह्मास्त्रच ते. मविआच्या...

ब्राह्मणांना टार्गेट करून ऐक्य निर्माण होईल?

सामाजिक ऐक्य परिषदेत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी महाराष्ट्रात मणिपूर सारखी स्थिती निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली आहे. जात, धर्म, पंथातील अंतर कमी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करताना...

पवारांनी जरांगेंना हिंग लावून विचारले नाही…

रोज उठून महायुती सरकारला हिसका दाखवू, पाडूनच दाखवू, माझ्या वाटेला जाऊ नका, सुपडा साफ करू, अशी दमबाजी करणारे मनोज जरांगे सध्या प्रचंड बावचळलेले दिसतात. आंदोलन सुरू झाल्यानंतर अनेक दिवसांनी...

Dinesh Kanji

1076 लेख
0 कमेंट