33 C
Mumbai
Friday, April 19, 2024

Dinesh Kanji

637 लेख
0 कमेंट

संजय राऊत फडणवीसांना भेटणार; मातोश्रीवर संशयाचा ९ किमी लांबीचा ढग

शिवसेना नेते, खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत पत्राचाळ प्रकरणात १०३ दिवसांचा कारावास भोगून परतले आहेत. आपण लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असे सांगून त्यांनी अनेकांना...

सुप्रिया सुळे यांचा गजनी झालाय का?

घटना थोडी जुनी आहे. जुनी अशासाठी की महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडीच वर्षांच्या काळात जे काही झालं ते अजिबातच आठवत नाही. एखाद्या अपघातात जुन्या स्मृती नष्ट व्हाव्यात, घटनांचे विस्मरण व्हावे...

नीलमताई गॅरेण्टी उद्धव ठाकरे यांची तरी आहे का?

विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना उद्धव गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांची काल पुण्यात पत्रकार परिषद झाली, या परिषदेत बोलताना अजित पवार यांची काहीच गॅरेंण्टी नाही, असे विधान त्यांनी केले....

‘सामना’च्या पहिल्या पानावरील जाहिरातीमुळे भगवंत मान आठवले

केवळ भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापुरता उरलेल्या 'सामना'च्या पहिल्या पानावर आज शिंदे फडणवीस सरकारची जाहिरात झळकली, त्यावरून राजकीय वर्तुळात गदारोळ...

घरी बसून महाराष्ट्र पिंजून काढतायत उद्धव ठाकरे….

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाप्रबोधन यात्रा काढणार राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणार, महाराष्ट्र पिंजून काढणार अशी घोषणा शिवसेनेने केली होती. परंतु या यात्रेला काही मुहूर्त मिळताना दिसत नाही. उद्धव ठाकरे यांनी घरी...

कठीण समय येता, मूळ शिवसैनिक कामास येतो

पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे गेले चार महिने ज्यांचा सकाळ संध्याकाळ गद्दार म्हणून उल्लेख करतायत ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळ शिवसैनिक...

न आलेले प्रकल्प, देवेंद्र फडणवीस आणि वाटी पत्रकारिता

वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची बोंब सर्वप्रथम ठोकली गेली तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन पत्रकारांकडे अंगुली निर्देश केला होता. हे तिघे राजकीय नेत्यांसाठी काम करतात असा उघड आरोप केला...

यूपीएच्या भोंगळ संरक्षण धोरणाचे दौलत बेग ओल्डी एअर बेसवर दफन

देशाच्या संरक्षण धोरणाबाबत जेव्हा जेव्हा चर्चा होईल, तेव्हा शुक्रवार २८ ऑक्टोबरचा दिवस सुवर्णाक्षरात नोंदवला जाईल. काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीमावर्ती भागातील सहा राज्य आणि दोन केंद्र शासित...

अयोध्या दर्शनाचा बोभाटा नको?

‘राजकारणात धर्म आणू नका’, असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. ते स्वत: मे महीन्यात कुटुंबियांसोबत अयोध्येला जाऊन आले होते. मुख्यमंत्र्यांचा दौराही कौटुंबिक हवा,...

कोणाचा दिवा विझतोय ?

राज्यात गेल्या वर्षांनंतर पहील्यांदाच जल्लोषात दिवाळी साजरी झाली. रोषणाईचा झगमगाट, फटाके, गोडधोड असे दिवाळ सणाचे सर्व रंग या वर्षी दिसले. पण फटाक्यांनी झाले नसेल इतके प्रदूषण राजकीय वक्तव्यांनी झालेले...

Dinesh Kanji

637 लेख
0 कमेंट