26 C
Mumbai
Monday, December 29, 2025

Dinesh Kanji

1077 लेख
0 कमेंट

नेमाडपंथी पुरोगामी अज्ञानपीठ

चॅनलचा बूम तोंडासमोर आला की अनेकांना चेव येतो, त्यात जर साहित्यिक मंडळी असली तर प्रस्थापितांना आव्हान देणारा विद्रोही जागा होतो. मग अनेकांना शाब्दिक वांत्या होऊ लागतात. ऐकणाऱ्याला मळमळू लागेल...

एकनाथ शिंदे समृद्धीचे सिकंदर…

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोंडभरून स्तुती केली. उपमुख्यमंत्र्यांनीही भरभरून कौतूक केले. या दोन्ही नेत्यांनी शिंदेवर उधळलेल्या फुलांच्या जखमा खोल जखमा ठाकरे...

पवारांचा गणपत वाणी झालाय का?

गुजरातमध्ये भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रतिक्रिया अत्यंत जळजळीत आहेत. विजयाचे नवनवे उच्चांक निर्माण करणाऱ्या भाजपाबाबत पवारांना प्रचंड असूया वाटणे स्वाभाविक आहे. कारण कारकीर्दीच्या...

५३ टक्क्यांचा अर्थ…

गुजरात निवडणुकांमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय झाला आहे. हा विजय अनपेक्षित अजिबातच नाही. आम आदमी पार्टी राज्यात काँग्रेसला धक्क्याला लावेल असा अंदाज होताच. परंतु या दोन्ही पक्षाच्या मतांच्या बेरजेपेक्षा भाजपाला...

पवारांचा संयम संपला… मग आता?

राष्ट्रवादी काँग्रेसचे जाणते नेते शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्यात १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारचे आणि अडीच वर्षे सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीचे सरकारचे रिमोट...

ममतांना कळले ते ठाकरे-पवारांना कधी कळेल?

दिल्लीतील राष्ट्रपती भवनात काल देशातील मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांची बैठक झाली. २०२३ मध्ये होणाऱ्या जी २० परीषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यानिमित्त राज्यांना याचा काय लाभ होऊ शकेल याची चाचपणी करण्याच्या...

अजितदादांनी काढली ठाकरेंच्या बातचलाखीची हवा…

उद्धव ठाकरे यांना आता एका महिलेला मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे. ठाकरे यांचे हे जादूचे प्रयोग महाराष्ट्रातील जनतेला आता बऱ्यापैकी कळू लागले आहेत. एखादा जादूगार पोतडीत रुमाल टाकतो आणि कबूतर बाहेर...

वागळे मार्गावर रवीशकुमार?

देशात काँग्रेसची भाटगिरी करणाऱ्या पत्रकारांची टोळी होती. ही तीच जमात आहे. ज्यांनी हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याच्या काँग्रेसी कटात मोलाची भूमिका बजावली. ज्यांनी सोनिया गांधींना त्यागाची मूर्ति बनवले, राहुल गांधी...

महिला आयोग ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे काय?

महाराष्ट्रातील एक तरुणी श्रद्धा वालकर लव्ह जिहादला बळी पडली. दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी तिच्या तक्रारीची बोळवण केली नसती तर दिल्लीत आफताब नावाच्या श्वापदाकडून झालेली तिची क्रूर हत्या कदाचित टाळली गेली...

वांगं तेच, बिरबल आणि राऊतांची मजबुरीही सारखीच….

तुरुंगातून बाहेर आलेले शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत हे नरमलेत असा सूर अनेकांना लावला. प्रत्यक्षात तसे काहीच दिसत नाही. आजारातून उठलेल्या माणसाच्या हालचाली काही काळ मंदावलेल्या असतात, कारण शक्ती...

Dinesh Kanji

1077 लेख
0 कमेंट