कोरोनाकाळात अनेक परप्रांतीयांनी मुंबईकडे पाठ दाखवली आणि आपल्या गावचा रस्ता धरला. कोरोनारुग्णांच्या संख्येत घट होताक्षणी आता पुन्हा एकदा परप्रांतियांनी मुंबईची वाट धरलेली आहे. हाताला मिळेल ते काम करत अनेक...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुप्रीम...
भारतीय बँकांना चुना लावून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना मोठा दणका बसला आहे. या तिघांची मिळून ९३७१ कोटी रुपयांची संपत्ती बँकांच्या नावावर...
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणचा वाद तापलेला असताना विमानताला वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं या मागणीसाठी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज विधान भवन परिसरात दाखल झाले आहेत. सिडकोची संकल्पना ही माजी...
काँग्रेसनं स्वबळाचा सूर आवळला असला तरी राष्ट्रवादीनं शिवसेनेची हातमिळवणी कायम ठेवण्याचं जाहीर केलं आहे. मात्र त्याच राष्ट्रवादीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी झटका दिल्याच्या चर्चा सुरु आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना...
आशा स्वयंसेविकांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास ठाकरे सरकारने केलेला आहे. आशा सेविकांच्या मागण्या सरकारकडून मान्य होणार नसल्याचे आता स्पष्ट झालेले आहे. राजेश टोपे यांच्यासोबत झालेली दुसरी बैठकही फिस्कटली आहे. त्यामुळेच...
स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या ‘प्रहार संघटने’ने केली आहे. नांदेडमध्ये पक्षाच्या झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व...
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसींचं रद्द केलेल्या अतिरिक्त आरक्षणानंतर या निवडणुका होत आहेत. त्यामुळे आता ओबीसी नेते आक्रमक पवित्रा...
आयडीबीआय बँकेतील निर्गुंतवणूक प्रक्रियेसाठी केंद्र सरकारने कायदेशीर आणि व्यावहारिक सल्लागार नियुक्त करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून १.७५ लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे उद्दिष्ट...
कोरोना संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील व्यापारी समाजाने आता पंतप्रधान मोदी यांच्याकडे धाव घेतली आहे. राज्यातील व्यापाऱ्यांनी ट्रेडर्स ऑफ युनायटेड फ्रंटची स्थापना करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र...