25 C
Mumbai
Sunday, February 1, 2026

Team News Danka

43232 लेख
0 कमेंट

महाराष्ट्रात मोगलाई; शिवजयंतीच्या दिवशी पोवाडा म्हणणे गुन्हा, शिवशाहीराला अटक

शिवजयंतीच्या दिवशी पोवाडा म्हणण्याचा गुन्हा केल्याबद्दल पुण्यात शिवशाहीर हेमंतराजे मावळे यांना अटक करण्यात आली. शिवजयंतीच्या दिवशी पोवाडा म्हणण्यास मज्जाव करणारे परीपत्रक सरकारने जारी केले होते. लाल महालात पोवाडा म्हणून...

महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना, ‘महाराष्ट्र कोविड १९ कंट्रोल रूम’ सक्रिय नाही

महाराष्ट्रात सध्या कोविड पुन्हा एकदा हात पाय पसरताना दिसत आहे. सरकार पुन्हा एकदा नियमावली कडक करत आहे. अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात येत असून राज्य पुन्हा एकदा...

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्त्रीदाक्षिण्य

दक्षिणदिग्विजयाच्यावेळी महाराज आणि त्यांचे सावत्र भाऊ एकोजी/व्यंकोजी राजे यांत वितुष्ट आले. महाराजांचे न ऐकता एकोजीने त्याच्या मुसलमानी सल्लागारांचा सल्ला ऐकून महाराजांशी विनाकारण भांडण ओढून घेतले, आणि 'वालगोंडपुर' इथे सरसेनानी...

मंत्री अत्याचार करतायत सरकार पाठीशी घालतेय

राज्यात सुरू असलेल्या महिला अत्याचारांच्या विरोधात सरकारला धारेवर धरण्याचा इशारा, महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिला. मंत्री महिलांवर अत्याचार करत आहेत आणि राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत आहे,...

मुंबई उपनगरांत वसंतात पावसाचे आगमन

वेधशाळेने काही दिवसांपुर्वीच पावसाचा इशारा दिलेला होता. आज मुंबईच्या उपनगरांपैकी काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस क्वचित मुंबईत पहायला मिळतो. आजही पावसाचा हलका शिडकाव झालेला पहायला...

दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी भारतीय लसीबाबतचा अपप्रचार केला उघड

भारतीय माध्यमांमधून दक्षिण आफ्रिकेने सिरम इन्स्टीट्युटच्या लसी परत पाठवल्याची वदंता असताना या बाबतचा फोलपणा समोर आला आहे. आफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी स्वतःचा भारताच्या लसी परत पाठवत नसल्याचे सांगितले आहे. दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री...

ईशान्य भारतातील विकासकामांचे लोकार्पण

ईशान्य भारतातील विविध विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे या प्रांताशी भौगोलिक आणि सांस्कृतिक संबंध सुदृध होण्यास मदत होणार आहे. यामध्ये भारतातील सर्वात लांब पुल तसेच...

पुन्हा राज्यपाल विरुद्ध सरकार?

महाराष्ट्रात राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल हा संघर्ष काही नवा नाही. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांचा आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यातले संबंध अनेकदा ताणले गेल्याचे महाराष्ट्राने पाहिले...

महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन…

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अखेर यवतमाळ जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दहा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे यवताळमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत...

“देशातील प्रश्नावर बोलण्याचा अक्षय कुमारला अधिकार नाही”- आव्हाडांची मुक्ताफळे

काँग्रेस नेते आणि नव्याने प्रदेशाध्यक्ष झालेले नाना पटोले यांनी सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना फटकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या सुप्रसिद्ध अभिनेत्यांवर हल्ला केला आहे. "देशातील प्रश्नावर...

Team News Danka

43232 लेख
0 कमेंट