दिल्लीकडे येणारी पंजाब मेल अचानक रेवाडी कडे वळवण्यात आली. त्यावरून गहजब उडाल्यानंतर रेल्वेने या प्रकाराला तांत्रिक अडचण म्हटले आहे.
“काही तांत्रिक अडचणीमुळे ही गाडी वळवावी लागली” अशी माहिती उत्तर रेल्वेचे...
पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला या रविवारी चार महिने पूर्ण झाले आहेत. पण तरीही, पंजाबमधील ग्रामपंचायतींनी प्रत्येक घरातून एका व्यक्तीला आंदोलनात सामील व्हायला सांगितले आहे. ज्या घरांना असे करणे शक्य होणार...
"भाजपाला 'मियाँ मुसलमान' भागातून जागा मिळणार नाहीत." असे विधान भाजपाचे आसाम सरकारमधील ज्येष्ठ मंत्री हिमांता बिस्व सर्मा यांनी केले आहे. "मियाँ मुसलमानांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक आणि पंचायत निवडणुकीसाठी...
पायाभूत सुविधा या देशाच्या प्रगतीच्या देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असतात. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी खर्च करण्यात आला आहे.
यापूर्वी ₹३.३ लाख किंमतीचे १३,००० किमीचे रस्ते बांधले होतेच. या अर्थसंकल्पात मार्च २०२२...
केंद्र सरकारने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये कोणताही नवीन कर आणलेला नाही. याबरोबरच सरकारने सध्याच्या कर रचनेमध्ये कोणताही बदल देखील केलेला नाही. केंद्र सरकारने केवळ शेतीविषयक पायाभूत सुविधांसाठी खर्चासाठी पेट्रोल आणि...
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेत आर्थिक वर्ष २०२१-२२ करिता सरकारचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी सुमारे दोन तास चाललेल्या भाषणात त्यांनी अधिक मोठ्या प्रमाणातील भांडवली खर्चाची घोषणा केली आणि...
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना ओसामा बिन लादेनकडून आर्थिक मदत मिळत असल्याचा खळबळजनक आरोप पाकिस्तानचे माजी राजदूत अबिदा हुसेन यांनी केला आहे. "होय ओसामा बिन लादेन हा एकेकाळी...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली. ही घोषणा ऐकताच निफ्टीचा बँकिंग इंडेक्स ६% ने वाढला. सरकारी बँकांच्या इंडेक्सने देखील पुनरपुंजीकरणाच्या बातमीने ५.५% ने...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज सरकारचा आर्थिक वर्ष २०२२ करिता अर्थसंकल्प सादर केला. अनेक घोषणांसोबत अर्थमंत्र्यांनी अनेक काळ प्रतिक्षेत असलेल्या सरकारी गाड्या भंगारात काढण्याच्या धोरणाला हिरवा कंदील दाखवला.
या...
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमारमध्ये झालेल्या लष्कराच्या बंडा बद्दल चिंता व्यक्त केली आहे.
"आम्ही म्यानमारमधील घडामोडींंबद्दल चिंता व्यक्त करतो." असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
"कायदा आणि सुव्यवस्था लोकशाही मार्गाने राखली गेली...