29.1 C
Mumbai
Tuesday, July 14, 2026

Team News Danka

47494 लेख
0 कमेंट

देशभरात कोरोना रुग्णवाढीत घट

देशातील अनेक राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे देशातील वाढत्या कोरोना रुग्णवाढीला काहीसा ब्रेक लागला आहे. गेल्या दोन दिवसात भारतातील कोरोनाबाधितांमध्ये घट झाली आहे. भारतात गेल्या...

देशव्यापी लॉकडाऊन करा

देशातील कोरोनाचं संकट दिवसेन्दिवस वाढत आहे. त्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही, असं राहुल...

आयपीएल २०२१ कोरोनामुळे रद्द

देशभर कोरोनाचा उद्रेक होत असताना आता आयपीएललाही कोरोनाने गाठल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरु असलेली आयपीएल २०२१ ची स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला...

लक्षात ठेवा, टीएमसीचे खासदार, मुख्यमंत्री दिल्लीतसुद्धा येतात- प्रवेश सिंह वर्मा

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका संपताच हिंसा भडकली आहे. तृणमूल काँग्रेसकडून भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. या हिंसाचारावरून भाजपाचे खासदार प्रवेश सिंह वर्मा यांनी ममता बॅनर्जींना इशारा दिला आहे. https://twitter.com/p_sahibsingh/status/1389252008620838917?s=20 बंगालमधील हिंसेवरून...

मुंबईत ‘ड्राईव्ह इन’ लसीकरणाला सुरवात

मुंबईतील दादर येथे कोहिनूर स्क्वेअर पार्किंगमध्ये असणाऱ्या कोरोना लसीकरण केंद्राचं उदघाटन होण्यापूर्वीच या ठिकाणी नागरिकांनी रिघ लावल्यामुळं लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि...

राहुल गांधींना अध्यक्ष करून काँग्रेसला वाचवा : संजय निरुपम

देशातील विविध निवडणुकांमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची घसरण काही थांबलेली नाही. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तर राहुल गांधी उतरलेही नाहीत. त्यामुळे तिथेही काँग्रेसची पार रया...

यंदा राज्यात पाणी टंचाई नाही, वाचा सविस्तर…

राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या राज्यातील धरणांमध्ये ४७.७२ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे मे महिन्याच्या उकाड्यातही यंदा बहुतांश भागातील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण...

एक जुलैपासून मुंबईतील शाळा सुरु होणार- शास्त्रज्ञ

मुंबईतील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार, याविषयी दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाचा कोणताही नवा व्हेरिएंट न आल्यास मुंबईतील परिस्थिती जूनपर्यंत सर्वसामान्य होईल, असा अंदाज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या...

योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपात्कालिन सेवा क्रमांक ११२ च्या व्हॉट्सअपवर संदेश पाठवून धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात...

ममतांच्या हिंसाचाराविरूद्ध भाजपाचे देशव्यापी धरणे आंदोलन

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर लगेचच तृणमुलने आपले मूळ रंग दाखवायला सुरूवात केली आहे. बंगालमध्ये जागोजागी हिंसाचाराचे सत्र सुरू झाले आहे. यामध्ये काही भाजपा कार्यकर्त्यांना आपला जीव देखील गमवावा...

Team News Danka

47494 लेख
0 कमेंट