२०२५ च्या अखेरीस भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था, तर २०३० च्या अखेरीस भारत टॉप ३ मध्ये असेल. 'सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च' च्या अहवालात असे भाकीत केले आहे....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यु खुरजा- न्यु भाऊपूर या दरम्यानच्या 351 कि.मी लांबीच्या स्वतंत्र मालवाहक मार्गिकेचे आणि ऑपरेशन कंट्रोल सेंटरचे (ओ.सी.सी) उद्घाटन केले. या मार्गिकेचे ओ.सी.सी प्रयागराज येथे स्थित...
मुंबई मेट्रोच्या जागृती नगर स्थानकात सायकल शेअरिंग सुरू करण्यात आले होते. आता ही पध्दत लवकरच इतर स्थानकांतही सुरू करण्यात येईल. मुंबई मेट्रोच्या वर्सोवा- घाटकोपर या पहिल्या मार्गिकेच्या जागृती नगर...
अदानी समूहाने आंध्र प्रदेशमध्ये उभारल्या जाणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपूर्ण ६.४ गिगावॅट करता निविदा भरली आहे. ही भारतातील आत्तापर्यंत सर्वात मोठी निविदा आहे.
आंध्र प्रदेशमध्ये ६.४ गिगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा...
भारत ‘आकश’ क्षेपणास्त्राची निर्यात करायला सज्ज झाला आहे. ‘आकाश’ च्या निर्यात प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे. ‘आकाश’ हे भारताचे अत्यंत महत्त्वाचे सर्फेस टू एअर क्षेपणास्त्र आहे. भारत आपल्या...
भारतविरोधी कागाळ्या करणाऱ्या चीनने आता भारतीय माध्यमांनादेखील धमकवायला सुरूवात केली आहे. चीनने भारतीय माध्यमांना तिबेट कार्ड वापरल्यास द्वीपक्षीय संबंधांवर परिणाम होईल असे सांगितले आहे.
अमेरिकेच्या ‘तिबेटन पॉलिसी ऍण्ड सपोर्ट ऍक्ट’...