26.7 C
Mumbai
Saturday, July 4, 2026

Team News Danka

47271 लेख
0 कमेंट

कोरोनाचे तांडव सुरूच

मंगळवारी मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ आढळून आली. मंगळवारी चोवीस तासांत १० हजार ३० नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर राज्यात चोवीस तासांत ५५४६९ नवे कोरोना रुग्ण...

राज्यात कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे काय?- अतुल भातखळकर

"अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णाना निकृष्ट प्रती चे जेवण मिळते म्हणून बच्चू कडू यांनी कर्मचाऱ्याच्या थोबाडीत लगावली. हाच न्याय ठाकरे सरकारच्या अकार्यक्षम कारभारामुळे त्रस्त झालेल्या राज्यातील जनतेने मुख्यमंत्र्यांना लावावा...

‘मातोश्री’ जवळ शिवसेनेला धक्का

वांद्रे पूर्व मध्ये शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. कारण शिवसेनेच्या विधानसभेच्या बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. २०१९ च्या विधानसभा...

मुख्तार अन्सारी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून पंजाबच्या तुरुंगात असलेला कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याला उत्तर प्रदेशात आणण्यासाठी सोमवारी युपी पोलिसांची एक टीम निघाली होती. या टीमने पंजाब पोलिसांकडून मुख्तार अन्सारीचा ताबा घेतला...

सिरम इन्स्टिट्युट भारतात असणे हे भारताचे भाग्यच

भारतामध्ये जागतिक सिरम इन्स्टिट्युट सारखा लसींचा जागतिक पुरवठादार आहे, हे भारताचे भाग्य आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मॅलपास यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या बैठकीपूर्वी माध्यमांशी साधलेल्या संवादात हे...

राज्य सरकारने ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दार

मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश सीबीआयला दिले. अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचे ठरवले. त्यानुसार आज सरकारकडून...

मुंबईत आयपीएल सामने नाहीत?

आयपीएलच्या १४ व्या मोसमाची सलामीची लढत अगदी काही तासांवर येऊन ठेपली असताना मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील कर्मचाऱ्यांना पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या आठवड्यातच ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण...

उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की उद्धव ठाकरे यांच्यावर राज्य आलंय?

उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की उद्धव ठाकरे यांच्यावर राज्य आलंय, असा प्रश्न सध्या अनेकांना पडला असल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांना राज्य सरकारवर...

भाजपा देशवासियांचे हृदय जिंकणारे अनव्रत अभियान आहे

आज भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला ४१ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले विचार प्रकट केले. त्यांनी भाषणामध्ये शामा प्रसाद मुर्खर्जी, पं. दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, कुशाभाऊ...

आम्ही हिंदूनो एक व्हा, म्हटलं असतं तर…

पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान होत असतानाच कुचबेहार येथील प्रचारसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. "ममता बॅनर्जी मुस्लिम व्होटबँकेच्या नावावर मते...

Team News Danka

47271 लेख
0 कमेंट