27 C
Mumbai
Tuesday, June 30, 2026

Team News Danka

47150 लेख
0 कमेंट

महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट

महाराष्ट्रात शनिवारी कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट झाला आहे. शनिवारी महाराष्ट्रात चोवीस तासात झालेली रुग्णवाढ ही आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तर राजधानी मुंबईनेही कोविड रुग्णवाढीच्या बाबतीत उच्चांक गाठला आहे. महाराष्ट्रात झालेली...

आव्हाड साहेब…उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा

भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या टोकदार ट्विट्सच्या माध्यमातून ते रोज विरोधकांना धोबीपछाड देत असतात. शनिवारी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री...

…आणि महाराष्ट्र काँग्रेस पडली तोंडावर

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अतिशय चिंताजनक असतानाच यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगत आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने राज्यातल्या बिघडलेल्या परिस्थिती वरून केंद्रसरकारकडे बोट दाखवत जबाबदारीपासून हात...

कलेच्या माध्यमातून सामर्थ्यशाली समाजाची निर्मिती करणे हेच लक्ष्य – सरसंघचालक

कलेच्या माध्यमातून सामर्थ्यशाली समाजाची निर्मिती करणे हेच आमचे लक्ष्य आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केले आहे. 'कला संकुल' या संस्कार भारतीच्या नव्या कार्यालयाच्या...

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाने मोठ्या प्रमाणात रोजगार वाढणार

मोदी सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या खाण व खनिज विकास आणि नियमन विधेयकामुळे देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात संसदेत या विधेयकाला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे...

अबूधाबीच्या मंदिराच्या पायाभरणीचे काम लवकरच पूर्ण होणार

अबुधाबीतील पहिल्यावहिल्या मंदिराच्या पायाभरणीचे काम पुढच्या महिन्यात पुर्णत्वास जाणार आहे. या मंदिरात अनेक हिंदू देवदेवतांच्या मुर्ती असतील. या एकूण परिसरात विविध दालने असणार आहेत. यात पर्यटकांचे दालन, प्रार्थना केंद्र, वाचनालय,...

पहिली ते आठवी, विना परीक्षा सारेच पास

महाराष्ट्रातील पहिले ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे हे विद्यार्थी कोणत्याही मुल्यमापनाविना पुढच्या इयत्तेत जाणार आहेत. महाराष्ट्रातील बिघडत चाललेल्या कोरोना परिस्थितीमुळे...

‘गरिबांना रेशनचा तांदूळ दिला तोही विकून खाल्लात’- सुनिल देवधर

भाजपाचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेशचे सह- प्रभारी सुनिल देवधर यांनी ट्वीटरवर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांची चांगलीच फिरकी घेतली. केंद्राने दिलेले तुम्ही विकून मोकळे होता या शब्दात त्यांनी आव्हाडांना...

सचिन वाझे ७ एप्रिलपर्यंत एनआयएच्याच ताब्यात

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या एपीआय सचिन वाझेला ७ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. आज पोलिस कोठडी संपल्यानंतर सचिन वाझे एनआयए कोर्टापुढे हजर झाला. सचिन वाझेला हृदय...

ओपेककडून जगाला तेल दिलासा

मे महिन्यापासून तेल उत्पादन वाढवणार तेल उत्पादनातील अग्रणी संघटना ओपेक आणि ओपेक प्लस अशा दोन्ही तेल उत्पादक गटांनी आपापले तेल उत्पादन मे महिन्यापासून वाढवत नेण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी ओपेक...

Team News Danka

47150 लेख
0 कमेंट