27.9 C
Mumbai
Wednesday, June 24, 2026

Team News Danka

46998 लेख
0 कमेंट

शरद पवारांचे काँग्रेसला थेट आव्हान, तरीही आघाडीत सर्वकाही आलबेल?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीनंतर सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा पुन्हा नव्याने प्रयत्न होऊ शकतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे कालच संकेत...

तुम्ही गृहमंत्री होणार का? या प्रश्नावर काय म्हणाले जयंत पाटील?

सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरदार बैठका सुरू आहेत. अनिल देशमुख यांना हटवून जयंत पाटील यांच्याकडे गृहखातं...

पुण्यात सायबर घोटाळा पकडला

पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत भारतीयांचे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये वाचवले. बॅंकांच्या खातेदारांची गोपनीय माहिती (डेटा) चोरुन विक्री करण्याचा प्रयत्न सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी हाणून पाडला. https://twitter.com/ANI/status/1371917973233930240?s=20 डेटा खरेदीवेळी...

अमृता फडणविस यांनी केले ठाकरे सरकारला लक्ष्य

अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणावरून सरकारवर चौफेर टिका केली जात आहे. यात आता अमृता फडणविस यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी...

मुंबईत कोविडचे थैमान सुरु असताना आदित्य ठाकरे सुट्टीवर?

मुंबईत कोविड-१९ च्या केसेस गेले काही दिवस वाढत आहेत. मुंबईत १७ हजारपेक्षा जास्त कोविड-१९ च्या केसेस आहेत. दरम्यान, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे ताडोबाला रजेवर गेले असल्याचे समजत आहे....

मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, भाजपा नेत्याची मागणी

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणातील प्रमुख दुवा असलेल्या मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यु झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएने करायला सुरूवात केली. परंतु तरीही मनसुख हिरेन...

सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहण्याचा केंद्राकडून ठाकरे सरकारला सल्ला

महाराष्ट्रात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पंधरा हजारपेक्षा अधिक रुग्णांची एका दिवसात नोंद होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एक पत्र पाठवून ठाकरे...

राजन यांच्या बुद्धीचा मोदी द्वेषाने ताबा घेतलाय- अतुल भातखळकर

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या दुटप्पीपणावर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे. बँकांच्या खासगीकरणा संदर्भात रघुराम राजन यांनी युपीए सरकारच्या काळात केलेली विधाने आणि मोदी...

पंतप्रधान साधणार सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद

देशभरातील विविध राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा संवाद साधला जाणार आहे. या दरम्यान मोदी कोविड-१९ महामारीची सध्याची...

बलात्कार पीडितांची आई ‘या’ मुख्यमंत्र्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात

सध्या केरळसह देशातील ५ राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यात केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाने जोर लावलेला दिसत आहे. मात्र, केरळमध्ये बलात्कार आणि नंतर हत्या झालेल्या २ मुलींच्या आईने...

Team News Danka

46998 लेख
0 कमेंट