नाशिक येथे भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. पूजा चव्हाण हिच्या मृत्युप्रकरणाशी निगडीत अनेक बाबींवर...
भारताची स्टार धावपटू हिमा दास आता आसाम राज्याची डेप्युटी सुपरिंटेंडंट ऑफ पोलिस झाली आहे. पोलिस निरीक्षक होणे हे आपले बालपणापासूनचे स्वप्न असल्याचे तिने यावेळी सांगितले. आसामचे मुख्यमंत्री सर्बनंद सोनोवाल...
राहुल कृष्णा या २२ वर्षीय तरुणाची केरळमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली आहे. केरळच्या वायलार गावात ही घटना घडली आहे. राहुल हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा स्वयंसेवक होता. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी...
भारतात होऊ घातलेल्या पाच विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. निवडणूक आयोगामार्फत आयोजित पत्रकार परिषदेत हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मुख्य निवडणूक अधिकारी सुनील अरोरा यांनी या पत्रकार परिषदेत...
ममता बॅनर्जी या कोलकाता येथे देशात वाढलेल्या इंधनांच्या किंमती विरोधात आंदोलन करत होत्या. यावेळी त्या स्कुटरवरून पडता पडता वाचल्या.
हे ही वाचा:
https://www.newsdanka.com/crime/british-court-rejects-former-cji-of-india/6661/
देशात महागलेल्या इंधन दरांवरून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याचा...
नीरव मोदी यांची भारत सरकारने केलेल्या प्रत्यार्पणाच्या मागणीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनवणी घेताना ब्रिटिश कोर्टाने भारताचे माजी सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू यांचा युक्तिवाद फेटाळला आहे. पीएनबी बँकेच्या ₹१४,००० कोटींच्या...
पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी, सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले. त्यानंतर माध्यमांमधून अनेक अफवा आणि अपप्रचार सुरू झाला. परंतु वास्तव काय आहे? आकडे काय सांगतात? बँकिंग क्षेत्राची स्थिती काय आहे?...
आज दिनांक २६ फेबुवारी म्हणजे भारताचे सुपुत्र आणि थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी. पण हे थोर स्वातंत्र्यवीर आज राज्य सरकारच्या अनास्थेचे बळी ठरत आहेत. वीर सावरकरांच्या...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरूवारी पुदूचेरी येथे गेले असता त्यांनी पप्पामल यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो स्वतः मोदींनी आपल्या सोशल मीडियावर टाकला आहे. या फोटोत पंतप्रधान मोदी...
बालाकोटवरील हवाई दलाने केलेल्या हल्ल्याच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी हवाई दलाचे कौतूक केले. या दिवशी हवाई दलाने पुलवामा हल्ल्याबद्दल दिलेल्या प्रत्युत्तरातून दहशतवादाबद्दलचे नव्या भारताचे धोरण...