महावितरणच्या भोंगळ कारभाराने आधीच त्रस्त असणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेला आता नवीन सरकारी झटका मिळाला आहे. सरकारने थकीत वीज बिलांच्या वसुलीची मोहीम हाती घेतली असून बिल न भरणाऱ्यांची सेवा खंडीत करण्याची...
‘तांडव’ वेब सिरीज विरोधात घाटकोपर पोलिस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घाटकोपरचे भाजपा आमदार राम कदम यांच्या तक्रारीनंतर ही एफआयआर दाखल झाला आहे. तांडवच्या बचावाला ठाकरे सरकार धावून...
अनेक महिन्यांच्या अज्ञातवासानंतर अलिबाबाचे संस्थापक सदस्य जॅक मा पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत. बुधवारी एका ग्रामीण भागातील शिक्षकांशी लाईव्ह स्ट्रीमिंग करत असतानाचा जॅक मा यांचा व्हिडिओ समोर आला आहे.
ऑक्टोबर...
कोविड-१९ मुळे देशभरात सुरू झालेल्या लॉक डाऊनमुळे चाणक्यचे प्रयोग बंद होते. लॉकडाऊननंतर प्रथमच चाणक्यचा पहीला शो विलेपार्लेच्या दिनानाथ नाट्यगृहात होतो आहे. प्रजासत्ताक दिनी रात्रौ ८ वाजता दिनानाथमध्ये पुन्हा एकदा...
या व्हिडिओमध्ये पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल माहिती दिली आहे.
२०१६ च्या विधानसभा निवडणुकीत डावे पक्ष आणि काँग्रेस पक्षाने युती करून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत डाव्या पक्षांनी आपला...
"चीनमध्ये उइगर मुसलमानांचा नरसंहार सुरु आहे." असे विधान माईक पॉम्पेओ यांनी केले. ट्रम्प यांचा कार्यकाळ संपत आला असतानाच पॉम्पेओ यांनी हा निर्णय घेतला आहे. "चीनच्या पश्चिम शिंजियांग भागात उइगर...
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढे संसद सदस्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना संसदेच्या कँटिनमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या अन्नपदार्थावरील अनुदान बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या पदार्थांची किंमत वाढणार आहे.
ओम...
ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य आणि भोंगळ कारभारामुळे महाराष्ट्र हा देशाची कोरोना राजधानी बनली, आता कोविड लसीकरणाबाबतही ठाकरे सरकारचे राजकारण सुरू आहे, आऱोग्य कर्मचा-यांच्या लसीकरणाबाबत सरकारची चालढकल सुरू असून देशात लसीकरणाच्या...
जम्मू-काश्मीरमधील पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन (पीएजीडी) मधून सज्जाद लोन यांचा पक्ष बाहेर पडला आहे. नुकत्याच झालेल्या डीडीसीच्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने सज्जाद लोन यांच्या पीपल्स कॉन्फरंस या पक्षाविरुद्ध उमेदवार...
डिसेंबर २०१९ जानेवारी २०२० ह्या दोन महिन्यात म्हणजेच साधारण वर्षभरापूर्वी कोणाला कल्पना तरी होती का २०२० च्या अंतरंगात असे काही दडले आहे की त्यामुळे ह्या पृथ्वीतलावरील सारी मानवजात हवालदील...