आर्थिक संकट म्हटलं आणि त्यातही भारताचा शेजारी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे पाकिस्तान किंवा मग श्रीलंका. पण आता तिसराच देश आर्थिक संकटांचा सामना...
महाराष्ट्रातील सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देताना भाजपचे...
नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्याने मुंबईत कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) यांच्या किमती वाढल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत महानगर गॅस...
जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक २२,१२९ कोटी रुपये इतका राहिला असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. बिहार वगळता बहुतांश राज्यांमध्ये जीएसटी संकलनात १० टक्क्यांनी वाढ झाली...
देशात आणखी वेगवान डेटा आणि इंटरनेट सेवा देणाऱ्या ५ जी स्पेक्ट्रम लिलावात अखेर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने बाजी मारली आहे. या लिलावात...
जुलै महिन्यात केंद्र सरकारला जीएसटीमधून माेठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळालेले आहे. सरकारला जीएसटी संकलनाच्या माध्यमातून १,४८,९९५ काेटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. वस्तू आणि सेवा...
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजचे उदघाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शुक्रवारी गांधीनगरजवळील इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट सिटी) येथे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय (गोल्ड स्पॉट एक्सचेंज)...
टाटा उद्योग समूह हा देशातील सर्वात मोठा उद्योग समूह आहे. चहापासून ते विमानापर्यंत सगळ्याच क्षेत्रात टाटा समूह सर्वोच्च स्थानावर आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि...
मेट्रो ६ मार्गिकेवरील कांजूरमार्ग स्थानक हे मुंबईतील सर्वात उंच स्थानक ठरणार आहे. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी हे १४.०७ किमी लांबीचे अंतर असून त्यामध्ये...