27 C
Mumbai
Tuesday, March 3, 2026
घरबिजनेस

बिजनेस

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेत आर्थिक वर्ष २०२१-२२ करिता सरकारचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी सुमारे दोन तास चाललेल्या भाषणात त्यांनी अधिक मोठ्या प्रमाणातील...

सरकारी बँकांचे खाजगीकरण होणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली. ही घोषणा ऐकताच निफ्टीचा बँकिंग इंडेक्स ६% ने वाढला. सरकारी बँकांच्या इंडेक्सने...

जुन्या गाड्या भंगारात

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज सरकारचा आर्थिक वर्ष २०२२ करिता अर्थसंकल्प सादर केला. अनेक घोषणांसोबत अर्थमंत्र्यांनी अनेक काळ प्रतिक्षेत असलेल्या सरकारी गाड्या भंगारात...

जानेवारी महिन्यातील जीएसटी संकलनात वाढ

जानेवारी महिन्यात वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) ₹१.२ लाख करोड जमा झाले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे हे लक्षण आहे. या काळात सुमारे...

टाटा मोटर्सला घसघशीत फायदा

जग्वार लँड रोव्हरचे (जेएलआर) मालक असलेल्या टाटा मोटर्स लिमिटेडने शुक्रवारी नफ्यातील ६७.२ टक्क्यांची घसघशीत वाढ डिसेंबर तिमाहीत नोंदवली. कोरोना काळातील नियम शिथिल झाल्याचा आणि...

भारताची लस जगातील लोकांचे प्राण वाचवत आहे

आज दावोस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताने कोविड महामारीचा केलेला सामना आणि त्यातून सावरत असलेल्या अर्थव्यवस्थेवर...

निर्गुंतवणुकीतून सरकार उभारणार अनेक कोटी रुपये

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पातून करण्यात येईल. त्याचबरोबर या...

कृषीविषयक कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या गीता गोपीनाथ यांनी सांगितले

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारत सरकारने संमत केलेल्या कृषीविषयक कायद्यांवर भाष्य केले आहे. गोपीनाथ यांच्यामते नवे कृषीविषयक कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे...

वाहन उद्योगाला तेजी

वाहन उद्योगाला आलेली मरगळ झटकली गेल्याने अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी पगार कपातीचा निर्णय परत फिरवला आहे. त्याउलट मागणीत झालेल्या अनपेक्षित वाढीमुळे अनेक कंपन्यांनी पगारवाढ...

भारतीय अर्थव्यवस्था ११.५ टक्क्याने वाढणार

आंतरराष्टीय नाणेनिधीने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्था २०२१-२१ च्या आर्थिक वर्षात ११.५% ने वाढेल असा अंदाज वर्तवला आहे. २०१९-२० च्या आर्थिक वर्षात ८%...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा