मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परमबीर सिंह यांनी त्यांची बदली गृह संरक्षण...
"शरद पवारांनी स्वतःच या प्रकरणाची चौकशी करावी." असे विधान, माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी गृहमंत्री...
मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाला असून ही केस सोडवली गेली आहे असा दावा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख शिवदीप लांडे यांनी फेसबुकद्वारे...
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडून एनआयएकडे दिला जाण्यापूर्वी एटीेएसने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एक निलंबित पोलिस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि एक...
सचिन वाझे प्रकरणात पहिल्यापासून आक्रमक असलेल्या भाजपाने परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब नंतर गृहमंत्र्यांच्या विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे...
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी अतिशय गंभीर आणि धक्कादायक स्वरूपाचे आरोप केल्यानंतर भाजपा आक्रमक झाला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टिका...
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका पत्रातून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिना शंभर कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याचे टार्गेट दिले होते,...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ह्यांनी अनिल देशमुखांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेल्या या पत्रात परमबीर...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप झाल्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर...
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्यावर खंडणी रॅकेट चालवण्याचे आरोप झाल्यनंतर ठाकरे सरकारवर चहू बाजूंनी टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...