29 C
Mumbai
Thursday, September 10, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

…आणि भाईगिरीतून मित्रानेच केली मित्राची हत्या!

उल्हासनगरमध्ये शुक्रवारी (१७ सप्टेंबर) दुपारी एका तरुणाची भररस्त्यात सहा ते सात जणांच्या टोळीने हत्या केली. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. भररस्त्यात केलेल्या या हत्येमुळे...

बनावट छाप्याच्या नाट्यामुळे अंगावर आला काटा!

जीएसटी विभागात कार्यरत असलेल्या एका निरीक्षकाने एका व्यापाऱ्याच्या कार्यलयात बनावट कारवाई रचून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा छापा बेकायदा असल्याचे उघड...

…त्या प्रकरणात अभिनेता साहिल खानवर गुन्हा

अभिनेता साहिल खानसह चार जणांवर मुंबई पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. शरीरसौष्ठवपटू मनोज पाटीलच्या सुसाईड नोटमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. ‘मिस्टर इंडिया’...

… म्हणून आहे भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी!

सलग पाचव्या वर्षी सर्वात जास्त भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची महाराष्ट्रात नोंद झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये जास्त वाढ झाली नसली तरी इतर राज्यांच्या...

हे हल्ले दहशतवाद्यांची निराशा दर्शवतात

"पाकिस्तानमधील दहशतवादी आणि त्यांचे हस्तक अलीकडेच दहशतवादी संघटनांचे सर्वोच्च कमांडर काढून टाकल्याने आणि शांततापूर्ण वातावरण राखल्याने निराश झाले आहेत. म्हणूनच दहशतवाद्यांनी भ्याडपणे अलीकडेच एक...

पश्चिम बंगाल पोलिसांना स्थानिकांशी गैरवर्तन महागात पडले

खोलीत डांबून स्थानिकांनी केली मारहाण २०१७ मध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध कथित धमकी दिल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाचे (बीजेवायएम) नेते योगेश वार्ष्णेय यांना...

जोगेश्वरीमधून सातवा दहशतवादी पकडला

महाराष्ट्र एटीएस आणि गुन्हे शाखेने केलेल्या एकत्रित कारवाई केली आणि शुक्रवारी रात्री जोगेश्वरीमधून एकाला ताब्यात घेतलं. जाकीर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात...

…म्हणून अनिल देशमुखांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या चांगलेच अडकलेले दिसत आहेत. आधीच त्यांच्यामागे सीबीआय आणि इडीचा ससेमिरा सुरू असतानाच...

अमली पदार्थ विकणाऱ्या सात जणांच्या मुसक्या आवळल्या

मुंबई, पुणे, ठाणे हे आता अमली पदार्थ पुरवठा करणारे यांच्यासाठी हक्काचे केंद्र झालेले आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवून अमली पदार्थ अगदी...

मायलेकराने जीव गमावण्यामागे होते हे खरे कारण…

मुंबई- नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वारासह त्याच्या आईचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बेबीताई बाळाराम काकडे (४८) आणि नितीन बाळाराम काकडे (२४) असे मृत...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
332,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा