31.1 C
Mumbai
Thursday, June 11, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, शिवसेनेचे मंत्री संजय राठोड ‘नॉट रिचेबल’

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्याविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी...

रिंकू शर्मा हत्त्येप्रकरणी बॉलीवूडमधील ‘गॅंग’ गप्प का?

दिल्लीमध्ये राम मंदिरासाठी निधी गोळा करत असताना रिंकू शर्मा या तरुणाला १४-१५ मुसलमानांनी सूरा भोसकून मारले. रिंकू शर्मा हा तरुण बजरंग दलाचा कार्यकर्ता होता....

“पूजा चव्हाण केसची सर्वंकष चौकशी करा” – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात सध्या पूजा चव्हाण या तरुणीचे कथित आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता या प्रकरणात राज्याच्या...

‘मिर्ची’ प्रकरणात प्रफुल पटेलांना ईडीची नोटीस

प्रफुल पटेल यांना पुन्हा एकदा ईडीकडून समन्स बजावला जाणार आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणात पुन्हा एकदा समन्स बजावला जाणार असून, त्यांना ईडी कार्यालयात आता हजेर...

रामनिधी संकलन करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या; आरोपींना अटक

दिल्लीच्या मंगोलपुरी विभागात राहणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. मृत कार्यकर्त्याचे नाव रिंकु शर्मा आहे. तपासातून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि मृत...

भारतात काम करा, परंतु राज्यघटनेचे पालन करा

कथित शेतकरी आंदोलन सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या सुमारे एक हजार ट्वीटर अकाऊंट वरून शेतकऱ्यांच्या नरसंहार असा अपप्रचार करणारा हॅशटॅग चालवण्यात आला होता. याविरोधात कारवाई करण्याचे...

अविनाश भोसलेंच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले यांच्यावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने धाड टाकून चौकशी सुरु केली आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर ईडीने अविनाश भोसले यांचा मुलगा...

परळीतील मुलीच्या आत्महत्येला विदर्भातील मंत्री कारणीभूत?

चार दिवसांपूर्वी (७ फेब्रुवारी) पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केली. पुजा चव्हाण असे या तरुणीचे नाव होते. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी तिच्या भावाबरोबर रहात होती....

“दिशा कायद्याचं काय झालं?”-चित्रा वाघ यांचा सवाल

भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी, "हिंगणघाट जळीतकांड घटनेमध्ये जीव गमावणाऱ्या पीडितेला सरकार विसरले आहे." अशी टीका केली आहे. नेहमी ट्विट करणारे हे सरकार हिंगणघाटच्या...

पालघरमध्ये नौदल अधिकाऱ्याला जिवंत जाळले

राज्यातील पालघरमधील भारतीय नौदलाच्या जवानाला जिवंत जाळल्याप्रकरणी भाजपाने उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात अराजकतेचं वातावरण असल्याची टीका भाजपा आमदार राम कदम...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
313,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा