28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरसंपादकीय

संपादकीय

ठाकरेंच्या कुरघोडीला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा ठेंगा…

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने महायुतीचे जागावाटप जाहीर केले. स्वाभाविकपणे शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही काही तरी जाहीर करावेसे वाटू लागले. पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी...

अंतरावालीत पिस्तुलासह अटक झालेला ऋषीकेश बेदरे कोण?

दोन महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरावालीत उपोषण सुरू असताना दगडफेक झाली होती. अनेक पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले होते. जखमी झालेल्यांचा...

भाजपात तरी टिपू भक्त नको…

मविआच्या काळात मुंबई, मालवणी परिसरातील एका उद्यानाचे नामकरण हिंदूंची हत्या करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाने केल्याचा मुद्दा भाजपाने उपस्थित केला होता. मुंबईचे पालकमंत्री...

अंधारेबाईना अचानक का आला भुजबळांचा कळवळा?

शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचेकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक केले होते, त्याला फार दिवस लोटले नाहीत. अचानक या पक्षाला जरांगेंचा फोकस...

मराठा राहिला बाजूलाच, मुस्लिम आरक्षणासाठी दोन्ही काँग्रेसची बँटींग…

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन राज्यात सध्या वातावरण तापले आहे. काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मराठा आरक्षणाबाबत कितपत गंभीर आहे, यावर टिप्पणी न केलेली बरी....

नामदेवराव जाधवांना काळं फासणाऱ्यांवर जरांगेंचे मौन…

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली डेडलाईन २४ डिसेंबर पर्यंत संपते आहे. याच दिवशी जरांगे मुंबईत धडकणार आहेत. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये बोलताना...

आता करा की ट्विट!

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सर्वपक्षीय आमदारांच्या शिष्टमंडळासह परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा एका ट्विटने रद्द करणारे...

जरांगेना भुजबळांनी चेपले ते विसरा; पण डॉ.आंबेडकर लक्षात ठेवा….

ज्या मराठवाड्याच्या भूमीतून मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाले त्याच बालेकिल्ल्यात काल छगन भुजबळ यांनी ओबीसींचा भव्य मेळावा घेतला. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील...

जरांगेच्या मागे कोण?

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आंदोलन सुरू केल्यानंतर वेळोवेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे पाटलांशी संवाद साधला. त्यांना धीर दिला, पाठिंबा दिला,...

मातोश्री-२मध्ये शिवभोजन थाळीचा हातभार किती?

महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यानंतर वाटमारी या विषयावर आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत होते. राज्यात लुटीचे साम्राज्य सुरू झाले. वाटमारीतून एकही क्षेत्र सुटू नये याची काळजी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा