संसदेचे वरीष्ठ सदन मानल्या जाणाऱ्या राज्यसभेत काल गुरुवारी प्रचंड गदारोळ झाला. माध्यमांमध्ये त्याची प्रचंड चर्चाही झाली. लोकशाहीच्या सर्वोच्च सदनात झालेल्या या तमाशामुळे देशाची मान...
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्यात नव्या समीकरणाची कुजबुज सुरू आहे. हे दोन्ही नेते कधी काळी विद्यार्थी...
महाराष्ट्रावर एका मागून एक आपत्ती कोसळते आहे, जनता भरडली जाते आहे, परंतु सरकारकडून कणभर दिलासा नाही, असे चित्र आहे. कोकणातील पूरग्रस्तांना पालकमंत्र्यांनी मदतीचे चेक...
पावसाने, पुराने ओरबाडलेल्या रत्नागिरीत गेले दोन दिवस महाराष्ट्राचे 'विचारी, संयमी' मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा होता. या दौऱ्याचे फलित काय? यावर चर्चा होईलच,...
पुन्हा एकदा महाराष्ट्रावर आपत्तीची दरड कोसळली आहे. कोरोनाच्या संकटातून सावरण्याची लक्षणे कुठे दिसू लागली तर पुराने राज्याच्या अनेक भागात थैमान घातले आहे. ठाणे, पालघर,...
मुंबईतला पाऊस भीतीदायक आणि जीवघेणा बनलाय. काळ्या ढगांनी आकाश भरलं की झोपड्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरीबांच्या पोटात गोळा येतो.
गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईत...
मुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीत ‘सगळं काही आलबेल नाही’ याची कबुली दिली आहे. पाळत नाट्य...
शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा पायदळी तुडवायचा चंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांधला आहे. नक्षलवादाला आयुष्य वाहिलेल्या स्टेन स्वामीचा प्रचंड पुळका आल्यामुळे ‘सामना’चे कार्यकारी संजय राऊत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची फेरमांडणी केली. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणारी विधानसभा निवडणूक आणि २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर...
राजकारणाच्या बाजारात मूल्यांचे पोतेरं झालंय. सोय आणि फायदा हाच राजकारणाचा कायदा झालाय. पक्षप्रवेश आणि कोलांट्या हा तर राजकारणाचा अविभाज्य भाग. आज भाजपा प्रदेश कार्यालयात...