28 C
Mumbai
Thursday, September 3, 2026
घरसंपादकीय

संपादकीय

मोदींनी कसा रोखला भारतीय अर्थकारणाचा हलाला?

देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतात तयार करणे शक्य असलेल्या अनेक गोष्टी आपण आयात करत राहीलो. काही तर हृदया इतक्या महत्वाच्या होत्या. आर्थिक स्वातंत्र्य हे तुमच्या राष्ट्राचे...

बनावट नोटांचा महाघोटाळ्यात कारवाई का झाली नाही?

यूपीए सरकारच्या काळात देशाची कशी लूट सुरू होती, कोणकोणते भ्रष्टाचार झाले, याच्या बऱ्याच सुरस कथा बाहेर आल्या, त्यावर उलट-सुलट चर्चा झाली. त्यापैकी बनावट नोटांचे...

भारत-अमेरिका व्यापार करार; गाजराची पुंगी वाजेल का?

भारत-रशिया दरम्यानच्या २३ व्या शिखर परीषदेनिमित्त भारत भेटीवर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष ल्बादीमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केमिस्ट्री सगळ्या जगाला पाहायाला मिळते...

१८ महिने आधी साइबेरियात झालेली ती भेट…

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध ऐतिहासिक आणि रणनीतिक आहेत, परमाणु ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य यात विशेष महत्त्वाचे आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आज...

‘सर्वोच्च’ खदखद की, अप्रासंगिक झाल्याची सल?

जमियत उलेमा ए हिंदचे नेते मेहमूद मदनी यांचे ताजे वक्तव्य प्रचंड व्हायरल झालेले आहे. ते नेहमीच विखारी बोलतात, त्यांच्या विखारात सध्या उद्विग्नतेची भर पडलेली...

लेबर कोड : इथे अंड नाही, आधी कोंबडीच

देशातील २९ जुन्या कामगार कायद्यांचे सुसुत्रीकरण करून केंद्र सरकारने चार कलमी सुटसुटीत लेबर कोड आणला. हा कायदा कामगारांच्या पेक्षा मालकांना जास्त धार्जिणा आहे, अशी...

माओवादी म्हणतायत महिनाभर थांबा… बिळातील साप, शांतीची कबूतरे एकाच वेळी बाहेर

देशाचे गृहमंत्री अमित शहा हे कॉर्पोरेट राजकारणी आहेत. बड्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये आधी लक्ष्य निश्चित केले जाते, लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी रोडमॅप बनवला जातो. काटेकोर नियोजन केले...

समतोलाची कला!

भारत, रशिया आणि अमेरिका यांच्यात गेले काही महिने ‘ग्रेट गेम’ सुरू होता. ‘रशियाकडून तेल विकत घेऊ नका’, म्हणून अमेरिकेकडून भारतावर दबाव वाढत होता. भारत या...

एसआयआर सुरू राहणार चक्रव्युहात कोण ?

देशात एक अघोषित युद्ध सुरू झाले आहे. बांगलादेशातून भारतात घुसलेले कोट्यवधी लोक या युद्धाच्या केंद्रस्थानी आहेत. देशातील काही राजकीय पक्ष देशाला वाळवी सारखे पोखरणाऱ्या...

गोडसेंच्या अस्थिच्या विसर्जनाचा मुहूर्त जवळ आलाय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर महात्मा गांधींचा प्रभाव आहे. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी महात्मा गांधी यांच्या नावे देशात स्वच्छता अभियान सुरू केले, त्यावरून हा निष्कर्ष काढता...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा