29 C
Mumbai
Thursday, September 3, 2026
घरसंपादकीय

संपादकीय

हिंदूराष्ट्र घोषित करण्याची आता गरजच नाही…

देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक यांच्या हस्ते पुण्यनगरी अयोद्धेत शिखर ध्वजारोहण सोहळा पार पडला. हिंदू अस्मितेचा पुन्हा एकदा...

हक्काचा मतदार देश सोडून चालला ममतांचा रक्तदाब वाढला…

हक्काचा मतदार सोडून जात असल्यामुळे देशातील तमाम सेक्युलर पक्षांचा रक्तदाब वाढला आहे. बीएलओवर (बूथ लेव्हल ऑफिसर) कामाचा ताण प्रचंड वाढल्यामुळे ते आत्महत्या करीत असल्याची...

भाजपाला सद्बुद्धी कोण देणार?

२०१४ नंतर देशात जशी एक मोठी राजकीय क्रांती झाली तशी ती महाराष्ट्रातही झाली. पंधरा वर्षे महाराष्ट्रात सुरू असलेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा तमाशा संपुष्टात आला....

महायुतीच्या मंत्र्याची पॅण्ट उतरवण्याची अस्लमची धमकी; पोलिस तक्रार करूनही कारवाई नाही

देशातील १२ राज्यात सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन या निवडणूक आयोगाच्या उपक्रमामुळे देशात बेकायदेशीरपणे घुसून बसलेले बांगलादेशी, रोहिंगे पळ काढतायत. परंतु मुंबईतील मालवणीत काँग्रेसचा...

केंद्र सरकारच्या अस्तनीतील सापांना कोण ठेचणार?

केंद्रात सत्ता मोदी सरकारची आहे. सुरूवातीपासून या देशात गेली सात दशके पोसलेल्या इको सिस्टीमशी हे सरकार लढते आहे. सरकार तुम्हारी सिस्टीम हमारी, हे वास्तव...

रशियाला उत्तरी समुद्र मार्गावर हवाय भारताचा वावर चीनचीही नजर

'रशियाकडून तेल विकत घेऊ नका' या अमेरिकी आग्रहाचा अन्वयार्थ भारताच्या लक्षात आलेला आहे. रशियाला बाजूला सारून अमेरिकेला त्यांचे तेल आणि गॅस भारताला विकायचे आहे....

एक हसीना थी…

बांगलादेशाच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर दाखल विविध खटल्याप्रकरणी आज निकाल जाहीर झाला. त्या दोषी असल्याचे जाहीर करून इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने त्यांना फाशीची शिक्षा...

ग्रेटर बांगला देश हे हसीना यांचेही खानदानी स्वप्न; एसआयआरला विरोध का होतोय?

घुसखोरीच्या माध्यमातून भारताच्या लोकसंख्येचे गणित बदलण्याचे सुनियोजित षडयंत्र बंगबंधू मुजीब उर रेहमानच्या काळापासून सुरू आहे. त्यांच्या कन्या शेख हसीना यांच्या काळातही ते जोरात होते....

बिहारी GEN-Z नेच चिरडले…

बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. रालोआला टोलेजंग विजय मिळाला. बिहारी जनतेने काँग्रेसला पार रस्तावर आणले. राष्ट्रीय जनतादलाचा कडेलोट केला. काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार...

ते मीनार भारतीयांवर कोसळतील… मनातले मांडे मनातच राहीले

दिल्लीत जे काही घडवण्याचा प्रयत्न होता ते काही दहशतवाद्यांना घडवता आले नाही. त्यांना १९९३ चे मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट आणि २००८ च्या मुंबई हल्ल्याची...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा