आपले तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जी काही काडी लावली त्याची आग इतक्या लवकर भडकेल असे कोणालाही वाटले नव्हते. भारतीय जनमानस आत्मनिर्भर या विषयासाठी...
मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लक्षात आले की, आपली सत्ता गेली, त्यामुळे देशाची लोकशाही आता धोक्यात आलेली आहे. तेव्हापासून ते...
अंदमानच्या समुद्रात गॅसचे भांडार सापडल्याची घोषणा आपले पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी केलेली आहे. या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळेल, न मिळेल. परंतु...
अराजकवादी सोनम वांगचूक याला लडाखमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर काल अटक करण्यात आली. त्याची रवानगी राजस्थानातील जोधपूरच्या तुरुंगात करण्यात आलेली आहे. इथे तो लॉरेन्स बिष्णोई याच्या...
आत्मनिर्भरचा अर्थ प्रत्येक क्षेत्रात निर्भरता असेल तर संरक्षणाच्या क्षेत्रात तर ती हवीच. गेल्या दहा वर्षांच्या काळात अर्थकारणाला जी मजबुती आलेली आहे, त्यात संरक्षण क्षेत्रातील...
युरोपातील बडी राष्ट्रे एका बाजूला हमासचा दहशतवाद नजरेआड करून पॅलेस्टाईनला मान्यता देत आहेत. आपापल्या देशात मुस्लीम मतपेढी आपल्या पक्षाच्या पाठीशी उभी राहील याची तरतूद...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कमजोर पंतप्रधान आहेत, असा दावा भारताचे आईनस्टाईन उर्फ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला आहे. अमेरिकेने एच १ बी...
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका देशव्यापी मोहिमेंतर्गत पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्ली, झारखंड, महाराष्ट्र, तेलंगणा आणि मध्यप्रदेशात ही कारवाई केली आहे. पुन्हा एकदा...