31 C
Mumbai
Tuesday, September 8, 2026
घरसंपादकीय

संपादकीय

देश पेटला असेल तर असू दे, लंडन तर गार गार आहे…

पहलगाममध्ये २७ हिंदूंची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली. त्यातले सहा जण महाराष्ट्रातील आहेत. प्रत्येक पक्षाचा किमान एखादा तरी नेता त्या दुर्दैवी कुटुंबियांना भेटला. सांत्वनाचे चार...

पाकसोबत गंगाजमनी तहजीबवाल्यांचा इलाज करा…

पहेलगाममध्ये २७ हिंदू पर्यटकांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. हत्या करण्यापूर्वी खातरजमा करण्यात आली की ते हिंदू आहेत, की मुसलमान. काफीर हिंदू असल्यामुळे त्यांना...

वाघ म्हणवणारे डरकाळी फोडायला विसरले!

देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी अटकेपर्यंत धडक देणाऱ्या मराठ्यांचा प्रांत म्हणजे महाराष्ट्र. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष असला तरी शिवसेनाप्रमुखांच्या काळात शिवसेनेने हे पाणी दाखवलेले आहे....

गोधडी हीच सोय, तीच समस्या…

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अलिकडे विस्मरणाचा आजार जडला असावा. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आपला पराभव ईव्हीएममुळे झाला असा दावा त्यांनी केला होता. सत्य...

पाटलांचे विधान सांगतेय झिंग उतरते आहे …

लोकसभा निवडणुकीत सगळ्यात मोठी धमाल सांगली मतदार संघातून झाली होती. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी एकाच वेळी महायुती आणि मविआला धक्का दिला होता. विजयी...

मेहुल चोक्सीला द्यावा लागणार तीर्थ-प्रसादाचा हिशोब… काँग्रेसला नवा ताप

देशात सुमारे १३ हजार ५०० कोटींचा बँक घोटाळा करून फरार झालेला उद्योगपती मेहुल चोक्सी याला बेल्जिअममध्ये अटक करण्यात आलेली आहे. भारत सरकारने त्याच्या हस्तांतरणाची...

तहव्वूरमुळे श्वास कोंडलाय, दाऊदला आणले तर बंदच पडेल…

दहशतवादी तहव्वरू राणाला भारतात आणल्यानंतर देशात आनंदाचे वातावरण आहे. जनतेला २६/११ चा काही प्रमाणात वचपा काढल्याचे समाधान आहे. परंतु, विरोधकांचा मात्र पार तिळपापड झालाय....

चिदंबरम यांनीच नष्ट केला होता, २६/११ प्रकरणातील एक महत्वाचा दुवा

गेली १७ वर्ष ज्या खतरनाक दहशतवाद्याचा ताबा घेण्यासाठी भारत प्रयत्न करतोय तो क्षण अखेर काल गुरुवारी आला. २६/११ रोजी मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

भाजपाच्या प्रयोगशाळेत, काँग्रेसचा प्रयोग…

लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ २४० जागांवर रोखल्यामुळे हर्षवायू झालेले काँग्रेसचे नेत्यांचे पाय महाराष्ट्र, हरियाणा, दिल्लीतील पराभवानंतर बऱ्यापैकी जमिनीवर आलेले आहेत. काँग्रेसला कोणत्याही किंमतीवर सत्ता...

हा तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळातील महाघोटाळा?

वक्फ बोर्डाच्या आडून काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्रातील प्रचंड जमीन लाटली असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीसांचे हे आऱोप म्हणजे हवेतला गोळीबार नाही. याची...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
331,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा