पहेलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी निर्दोष भारतीय पर्यटकांचा बळी घेतला. भारत याचा पुरेपुर वचपा काढणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला समजेल इतक्या उच्चारवाने सांगितले होते....
भारताची जनता कदाचित विसरली असेल. तीन वर्षापूर्वीची घटना आहे. अंबालाच्या हवाई तळावरून एक ब्रह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्र चुकून सुटले. ते सुसाट पाकिस्तानच्या सीमेत शिरले. १२४...
पहलगामचा दहशतवादी हल्ला २२ एप्रिल रोजी झाला. त्यानंतर आज १३ दिवस उलटले आहेत. काँग्रेस आणि इंडी आघाडीचे तमाम नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवत...
महाभारतात शकुनी नावाचे पात्र आहे. कौरवांचा सख्खा मामा. कायम दुर्योधनाला चिथावणी देणारा खलनायक. शकुनी कौरव-पांडवांमध्ये तेढ निर्माण करत होता, ते त्याची बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे...
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची काल पत्रकार परिषद झाली. पहलगाम हल्ल्यानंतर देशात ज्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे ते पाहाता, ते याच संदर्भात...
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करून देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात अवघा देश एकवटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचे सुतोवाच केलेले आहे....
चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री पद भूषवलेल्या शरद पवारांचे कर्तृत्व अरविंद केजरीवाल, रवीश कुमार किंवा अरुंधती रॉय यांच्यापेक्षा तसूभर कमी...
भाजपा खासदार निशिकांत दुबे हे पक्षाचे असे नेते आहेत, ज्यांचा वापर भाजपाचे नेतृत्व लाऊडस्पीकर सारखा करीत असते. संसदेत जेव्हा जेव्हा गांधी परिवाराबाबत किंवा अन्य...
पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांनी जिहादचे किळसवाणे स्वरूप उघड केलेले आहे. हे स्वरुप नवे नाही, फक्त काश्मीरातील ताज्या नरसंहारामुळे ते सर्वसामान्यांनाही व्यवस्थितपणे कळलेले...