ऑपरेशन सिंदूरनंतर जागतिक समीकरणांमध्ये सुक्ष्म बदल दिसू लागले आहेत. काही जुन्या समीकरणांचे आशय बदलले आहेत. काही नवी समीकरणांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे. भारताच्या सामरीक...
वसई विरार महापालिकेतील एका कोट्यधीश अधिकाऱ्यावर अमंलबजावणी संचलनालयाने कारवाई केलेली आहे. नगर रचना विभाग नावाच्या सोन्याच्या खाणीत हा अधिकारी गेली १६ वर्षे ठाण मांडून...
भारताने पाकिस्तानला ब्रह्मोसचा दणका दिला. चार दिवसांत पाकिस्तानचा बाजार उठवला. त्यांच्या हवाईतळांवर चंद्र विवरांची निर्मिती केली. ब्रह्मोसच्या धसक्याने अजूनही तिथल्या सेनाधिकाऱ्यांच्या छातीतील धडधड थांबलेली...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पेकाट मोडण्याचे आदेश, सेना दलांना दिले होते. ७ मे रोजी याची सुरुवात झाली. पुढे चार दिवसांत सेनादलांनी पाकिस्तानचा कार्यक्रम...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री आठ वाजता राष्ट्राला संबोधित केले. मोदींचे रात्रीचा आठ वाजता भाषण म्हटलं की, अनेकांच्या छातीत धडकी भरते. परंतु काल...
भारतीय सेनादलाचे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन, लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्या नेतृत्वाखाली काल-आज अशा दोन पत्रकार परिषदा झाल्या. नौदल, हवाई दलाचे प्रमुख अधिकारी या...
भारताबरोबर युद्ध करण्याची खुमखुमी होती ती पाकिस्तानचा लष्करप्रमख मुनीरची आणि त्याच्याच भडकाऊ भाषणानंतर पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. त्यानंतर...
पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटलाय. भारताची तिन्ही सेनादले पाकिस्तानचा काटा ढीला करतायत. अशा परीस्थिती पाकिस्तानचे मल्टी टास्किंग पाहून जग चकीत झाले...
भारताने पाकिस्तानला ७ मे रोजी पहाटे १ वाजून पाच मिनिटांनी जोरदार तडाखा दिला. तरीही पाकिस्तानची खाज पूर्णपणे मिटलेली दिसत नाही. एका बाजूला पाकिस्तानचे नामधारी...