गेले काही दिवस महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक नार्कोटीक्स कण्ट्रोल ब्युरोच्या विरोधात रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेतायत. लोकांची दिवाळी सर्व न्यूज...
ठाकरे मंत्रिमंडळातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी पहाटे १.०६ वाजता अटक झाली. ईडीकडून त्यांना सतत समन्स पाठवण्यात येत असताना ते गेले चार महिने...
जलयुक्त शिवारप्रकरणी ठाकरे सरकारने केलेले भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या जलसंधारण विभागाने क्लीनचिट दिलेली आहे. या योजनेमुळे भूजल पातळी स्थिर राहिली, पीकपाणी वाढले आणि शेतकऱ्याची...
अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक यांच्या जावयाला गांजाच्या तस्करीप्रकरणी अटक करून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मांजराच्या गळ्यात घंटा बांधली...
नरेंद्र दामोदरदास मोदी हे नाव गेली अनेक वर्षे भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ७ ऑक्टोबर २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर सतत...
उत्तर प्रदेशची निवडणूक २०२२च्या एप्रिल महिन्यात होऊ घातली आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार उत्तर प्रदेशच्या भक्कम आधारावर उभे आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत हा...
जगातील सर्वात मोठी हिंदू संघटना असलेल्या संघ परिवाराबाबत गरळ ओकरणारे जावेद अख्तर पुन्हा बोललेत. पहिल्यांदा ते बोलले तो त्यांच्या मनातला विखार होता. आता ते...
संवेदनशीलता हरवणे हे माणूसपण हरवण्याचे लक्षण आहे. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचे वर्तन पाहता त्यांनी संवेदनशीलतेला कधीच ‘जय महाराष्ट्र’ केल्याचे लक्षात येते. साकीनाका येथील बलात्कार कांडानंतर मुंबईत...
बेळगावात भाजपाच्या दणदणीत विजयामुळे शिवसेनेला पुन्हा मराठी अस्मिता आठवली आहे. ‘औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केली तेव्हा महाराष्ट्रात काही लोकांनी पेढे वाटले होते....
लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी रा.स्व.संघ, विहिंप आणि बजरंग दलाबाबत गंभीर विधाने केली आहेत. या विधानांचे पोस्टमॉर्टेम करण्याची गरज आहे. वरकरणी अख्तर यांचे विधान...