प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद यांचा दावा
प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताची राजधानी दिल्लीतील...
समाजवादी पक्षाचे नेते रईस शेख यांची मागणी
बेस्ट बसेससाठी असलेल्या चलो ऍपमध्ये उर्दू भाषेचाही वापर करावा अशी मागणी समाजवादी पार्टीचे नेते रईस शेख यांनी केली...
दिल्लीतील जहांगीरपुरी हनुमान जयंती शोभायात्रेत झालेले हिंसाचार प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहचले होते. हिंसाचाराच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात...
राज्यात धार्मिक कार्यक्रमांमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बीडमधील वळवणी तालुक्यातील उपळी गावातील दगडफेकीची घटना समोर आली आहे. जोतिबाच्या यात्रेत उपळी आणि गावंदरा या...
राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्याच्या वादामुळे वातावरण तापलेलं आहे. या वादाचे पडसाद आता सोशल मीडीयावर दिसू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आक्षेपार्ह पोस्टवर महाराष्ट्र पोलिसांकडून कारवाई...
मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीत दोन गटांमध्ये रविवार, १७ एप्रिल रोजी हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. आरे कॉलनीमधील शिवमंदिरातील कळस यात्रेदरम्यान ही हिंसाचाराची घटना...
अमरावतीमधील अचलपूर येथे झेंडा काढल्यावरून दोन गटात झालेल्या वादानंतर आता अचलपूर आणि परतवाडा येथे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. झेंड्यावरून झालेल्या वादाचे रुपांतर...
राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्यावरून वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी महत्त्वाचा आदेश दिला आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार नाशिकमधील मशीदच...
आमदार अतुल भातखळकर यांनी केली मागणी
जेम्स लेनने महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत केलेल्या स्पष्टीकरणानंतर मुंबई भाजपाचे प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे...