राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विविध पक्षांनी जबरदस्त यश मिळविले. त्यात भाजपाने नंबर वन कामगिरी केली. ग्रामीण भागात आपला वरचष्मा राखण्यात भाजपाला यश आले आहे.
राज्यात...
काँग्रेसची भारत जोडो यात्रा काही काळ विराम घेणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्याकडे काही दुसरे बेत दिसत आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या 'आप'...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ साली केंद्रात सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर मोडी सरकारने ईशान्य भारतात ८० टक्के हत्येमध्ये घट झाली. कारण ईशान्य भारतातील राज्यांमध्ये...
श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे गेल्या अनेक दिवसांपासून 'लव्ह जिहाद' कायद्याची मागणी महाराष्ट्रात होतं आहे. याचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्येसुद्धा दिसून आले. यासंदर्भात भाजपा आमदार अतुल...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून दिवसाची सुरुवातच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या घोषणाबाजीने झाली होती. अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे उपस्थित होतं आहेत. यावेळी मुंबईतील...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही त्यांची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये आहे. यादरम्यान, राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेला विरोध होताना दिसत आहे. शेतकऱ्यांनीसुद्धा...
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याची पुरेपूर तयारी करत आहेत. मात्र, अधिवेशनामध्ये शिंदे- फडणवीस सरकार विरोधकांना...
कर्नाटक विधानसभेत सोमवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्राचे अनावरण झाले पण विरोधी पक्ष काँग्रेसने याविरोधात आंदोलन केले. कर्नाटकमधील विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी विधानसभेच्या बाहेर...
नागपूरमध्ये आज हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनाचा पहिलाचं दिवस वादळी ठरताना दिसतं आहे. या अधिवेशनात सीमावादाचा मुख्य प्रश्न असल्याचे दिसून येत आहे....