30.5 C
Mumbai
Sunday, May 17, 2026
घरराजकारण

राजकारण

राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार ठरले! चार नावे जाहीर

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. रामदास आठवले, विनोद तावडे, रामदास वडकुते, माया इवनाते यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली...

‘आता फक्त नावं वगळलीत, बहुमत मिळाले की, हाकलून लावू!’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका करत जाहीर केले की सध्या मतदार यादीतून केवळ “घुसखोरांची नावे वगळली...

प्रकाश आंबेडकर बरळले, होळी आहे, मोदींचा बळी द्या!

वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी होळीच्या आधी एक विचित्र वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना उद्या...

 संयुक्त अरब अमिरातीचा इशारा… “शुद्धीवर या, शेजाऱ्यांशी जबाबदारीने वागा”

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) इराणला कठोर संदेश देत “शुद्धीवर या” आणि शेजारी देशांशी तर्कसंगत व जबाबदारीने वागा, असे म्हटले...

“समलैंगिक व्यक्तीला राज्यसभेत पाठवणे इस्लामविरोधी; तृणमूलने प्रोत्साहन देऊ नये”

इस्लामिक रिसर्च सेंटरचे संस्थापक आणि इस्लामिक इतिहासाचे लेखक मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी यांनी तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेसाठी समलैंगिक कार्यकर्त्या मेनका गुरूस्वामी यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला...

एमएमआरमध्ये आयुष्मान, जनआरोग्य योजनांसाठी रुग्णालयांची नोंदणी वाढवणार

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सभागृहात शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा...

हॉकर्स झोनमध्ये भरलेत बांगलादेशी, रोहिंगे…कोळी, आगरी, भंडारींनाही संरक्षण का नाही?

भाजपाच्या विधान परिषदेतील आमदार चित्रा वाघ यांनी बांगलादेशी घुसखोरीमुळे स्थानिक मराठी फेरीवाले, कोळी समाज आणि पारंपरिक व्यवसायांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा सभागृहात ठामपणे मांडला. त्यावर बोलताना...

वसई- विरार महापालिकेत आता भाजपचा आवाज घुमणार!

भारतीय जनता पक्षाचे अभ्यासू आणि अनुभवी नेते मनोज पाटील यांची अखेर अपेक्षेप्रमाणे वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी वर्णी लागली आहे. त्यांच्या या निवडीमुळे...

केजरीवाल, सिसोदिया यांना दिल्ली कोर्टाने ठरवले निर्दोष

माजी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली आबकारी धोरण प्रकरणात न्यायालयाने दिलासा देत निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने नमूद...

‘ग्राहकांना छळणाऱ्या बिल्डरांकडून वसुलीच नाही, महारेराच्या कायद्याचा बट्याबोळ झालाय!’

ग्राहकांना छळणाऱ्या बिल्डरांपासून सर्वसामान्य ग्राहकाचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये महारेरा कायदा झाला. या कायद्याअंतर्गत बिल्डरांवर शेकडो कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा