30 C
Mumbai
Monday, May 18, 2026
घरराजकारण

राजकारण

एमएमआरमध्ये आयुष्मान, जनआरोग्य योजनांसाठी रुग्णालयांची नोंदणी वाढवणार

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सभागृहात शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा...

हॉकर्स झोनमध्ये भरलेत बांगलादेशी, रोहिंगे…कोळी, आगरी, भंडारींनाही संरक्षण का नाही?

भाजपाच्या विधान परिषदेतील आमदार चित्रा वाघ यांनी बांगलादेशी घुसखोरीमुळे स्थानिक मराठी फेरीवाले, कोळी समाज आणि पारंपरिक व्यवसायांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा सभागृहात ठामपणे मांडला. त्यावर बोलताना...

वसई- विरार महापालिकेत आता भाजपचा आवाज घुमणार!

भारतीय जनता पक्षाचे अभ्यासू आणि अनुभवी नेते मनोज पाटील यांची अखेर अपेक्षेप्रमाणे वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी वर्णी लागली आहे. त्यांच्या या निवडीमुळे...

केजरीवाल, सिसोदिया यांना दिल्ली कोर्टाने ठरवले निर्दोष

माजी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली आबकारी धोरण प्रकरणात न्यायालयाने दिलासा देत निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने नमूद...

‘ग्राहकांना छळणाऱ्या बिल्डरांकडून वसुलीच नाही, महारेराच्या कायद्याचा बट्याबोळ झालाय!’

ग्राहकांना छळणाऱ्या बिल्डरांपासून सर्वसामान्य ग्राहकाचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये महारेरा कायदा झाला. या कायद्याअंतर्गत बिल्डरांवर शेकडो कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे....

हिंदी सक्तीवरून उद्धव ठाकरेंची फडणवीसांनी केली पोलखोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर...

सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा केली आहे. पक्षाच्या बैठकीत...

विधानसभेत टिपू सुलतान वाद पेटला

राज्याच्या विधानसभेत इतिहासाच्या अभ्यासक्रमावरून जोरदार चर्चा रंगली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनसीईआरटीच्या पुस्तकांतील इतिहास मांडणीवर भाष्य करताना महत्त्वपूर्ण विधान केले आणि अभ्यासक्रमातील बदलांचे समर्थन...

अजित पवार विमान दुर्घटना; रोहित पवारांची तक्रार सीआयडीकडे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या विमान दुर्घटना प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमागे मोठा निष्काळजीपणा असल्याचा गंभीर आरोप करत,...

‘राहुल गांधींना चॅटजीपीटीही विकृत ठरवते!’

आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्व सरमा यांनी रविवारी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. न्यूज १८ इंडियाच्या ‘एजेंडा असम’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी दावा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा