भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या एका इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावरुन बीएमसीवर आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे. “१ मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून...
दादरच्या नायगाव पोलीस वसाहत धोकादायक असल्याने पोलिसांच्या कुटुंबीयांना घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नायगावमध्ये जाऊन पोलिसांच्या...
२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार ३०० पेक्षा जास्त जागा घेत निवडून आले. यामुळे पुन्हा एकदा या देशाला पूर्ण बहुमताच्या सरकारचे...
बुधवार ४ ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १०२ व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता...
भारताला धडा शिकविण्याच्या गमजा मारणारा पाकिस्तान दिवसेंदिवस आर्थिक अडचणीच्या चिखलात रुतत चालला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे अधिकृत निवासस्थान भाड्याने देण्याची वेळ आता...
केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांवरून मागच्या अनेक महिन्यांपासून राजकारण तापलेलं आहे. दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आज शिरोमणी अकाली दलच्या खासदार...
कोकण आणि कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील पूरग्रस्त नागरिकांसाठी ठाकरे सरकारने मदत जाहीर केली आहे. सरकारने ११,५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याचा गवगवा सरकारकडून...
राज्यातल्या जनहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष करत असलेल्या सरकारच वर्णन ‘खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार’ असंच कराव लागेल अशी अहिराणी भाषेत टीका आज...
ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचा उद्योग बंद करावा, असा हल्लाबोल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर...
कोकणामध्ये पुराने थैमान घातल्यानंतर आता पालक मंत्री अनिल परब यांनी तेथील लोकांच्या दुःखावर जणू मीठ चोळलं आहे. रत्नागिरी भेटीवर असलेल्या पालकमंत्र्यांनी मदतीचे दिलेले चेक...