23.4 C
Mumbai
Sunday, January 18, 2026
घरराजकारण

राजकारण

धारावी कोणत्याही खासगी व्यक्तीला दिलेली नाही

धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत पसरवली जात असलेली माहिती चुकीची असून धारावी कोणत्याही खासगी व्यक्तीला दिलेली नाही, असे स्पष्ट स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे....

वीएचपीचा ममता दिदींवर हल्लाबोल

विश्व हिंदू परिषद आणि भाजपाच्या नेत्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जीवर केलेल्या टिप्पण्यांनंतर शनिवारच्या राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला. नेत्यांनी ममता बनर्जीवर केंद्रीय एजन्सीजच्या...

ममता बॅनर्जीनी कोळसा तस्करीचे आरोप सिद्ध करावेत

पश्चिम बंगालच्या भाजपाच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी सुवेंदु अधिकारी आणि प्रदेश उपाध्यक्ष जगन्नाथ चट्टोपाध्याय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले आहे की, कोळसा तस्करी...

उद्धव ठाकरेंचं मुंबईतलं काम सांगा, ३ हजार घ्या!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली आहे. एका जाहीर सभेत बोलताना फडणवीस यांनी...

राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी सभागृहाचा गैरवापर सहन केला जाणार नाही

“पंजाबचे डीजीपी, जालंधर पोलीस आयुक्त आणि स्पेशल डीजीपी सायबर सेल यांना नोटीस बजावण्यात आली असून ४८ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण आणि संबंधित सर्व कागदपत्रे...

मीरा-भायंदर जमीन घोटाळ्याची एसआयटी चौकशीची करा

माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) रश्मी शुक्ला यांच्या एका अहवालात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका घोटाळ्यात गोवण्याचा कट रचण्यात आला होता,...

‘लँड फॉर जॉब घोटाळा’ प्रकरणात लालू यादवांसह कुटुंबियांविरोधात आरोप निश्चित करा

माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. न्यायालयाकडून त्यांना ‘लँड फॉर जॉब घोटाळा’ प्रकरणी मोठा दणका बसला आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने...

“स्ट्रॅटॅजिकली मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतोय” काय म्हणाले ठाकरे बंधू?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती झाली असून याच पार्श्वभूमीवर त्यांनी संयुक्त मुलाखत दिली. पहिल्या भागात त्यांनी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव भाजपाचा असल्याचा पुनरुच्चार...

ममता बॅनर्जी का झाल्या अस्वस्थ?

पश्चिम बंगालमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजकीय रणनीती आखणाऱ्या आय-पॅक (इंडियन पॉलिटिकल अ‍ॅक्शन कमिटी) या...

कटकारस्थानी सिंडिकेट कधीही यशस्वी होणार नाही

दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटले की, अशा कटकारस्थानी सिंडिकेट कधीही यशस्वी होणार नाहीत....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा