केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली. त्यांचे हे पत्र शिवसेनेला चांगलेच झोंबले आहे.
त्यामुळे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी...
राज्य सरकारचे पालघर आदिवासी बहुल जिल्ह्याकडे लक्ष नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केली. भारती पवार या सध्या जन आशिर्वाद...
सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मंगळवार, १७ ऑगस्ट रोजी कारवाईचा धडाका लावला आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने महत्त्वाची कारवाई केली आहे. माजी...
भारत देश हा पहिल्यापासूनच व्यक्तीपूजक राहिलेला आहे. भारतात अनेक व्यक्तींना त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर पूजनीय स्थान दिले जाते. अनेकदा भावनिकरित्या लोक या व्यक्तींची इतके संबंध...
काश्मीरच्या कुलगाममध्ये भाजपा नेत्याची हत्या करतण्यात आली आहे. काही अतिरेक्यांनी ही हत्या केली आहे. या घटनेनंतर कुलगाममध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आणि जवानांनी...
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर राज्य सरकारनं निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार दुकानं, मॉल, हॉटेल आदींसाठी रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली...
महाराष्ट्र विधानसभेचे आमदार देवेंद्र भुयार यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमरावती येथील जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. २०१३ सालच्या एका प्रकरणात निकाल...
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यापूर्वी ईडीच्या समन्सला उत्तर दिले नव्हते. मात्र आता त्यांना ईडीला चुकवणे शक्य होणार नाही.
माजी...
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्रातील जातीय राजकारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर महाराष्ट्रात जाती पातीच्या राजकारणाची...