25 C
Mumbai
Saturday, January 17, 2026
घरराजकारण

राजकारण

गोंधळ घालणाऱ्यांनी आधी माफी मागावी!

केंद्र सरकार आणि विरोधक बुधवारी राज्यसभेत सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या संघर्षावरून आमनेसामने आले. काँग्रेसच्या आरोपांनंतर आठ केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले...

ठाणे जिल्हयातील पहिले केंद्रीय मंत्री कपिल पाटील घेणार जनतेचा आशीर्वाद

ठाणे जिल्ह्यातील तसेच आगरी समाजातील पहिले केंद्रीय मंत्री होण्याचा बहुमान मिळवलेले भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सोमवार, १६...

ट्विटरनंतर इन्स्टाग्रामचीही राहुल गांधींवर कारवाई

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने फेसबुकला पत्र लिहून राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम पोस्टबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ...

राज्यपाल कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाहीत!

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नेमणुका हा गेले काही महिने राज्यात मोठा चर्चेचा विषय ठरला होता. पण आता उच्च न्यायालयानेच हा विषय निकालात...

या जिल्ह्यात ठाकरे सरकारने गुन्हेगारी वाढवली?

ठाकरे सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवून आणि प्रत्यक्ष दारूविक्री सुरु व्हायला आता जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. या एका महिन्यात जिल्ह्यातील गुन्हेगारीत मोठी...

संसदेतील तमाशा, पवारांची घुसमट

संसदेचे वरीष्ठ सदन मानल्या जाणाऱ्या राज्यसभेत काल गुरुवारी प्रचंड गदारोळ झाला. माध्यमांमध्ये त्याची प्रचंड चर्चाही झाली. लोकशाहीच्या सर्वोच्च सदनात झालेल्या या तमाशामुळे देशाची मान...

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा मार्ग ठरला

केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता त्यांनी पक्षबळकटीचं नियोजन केलं आहे. त्यासाठी नारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रा...

भाडेकरूंच्या डोक्यावर नवे ओझे

पालिकेच्या मालकीच्या मालमत्तांमध्ये राहणाऱ्यांकडून आता आणखी कर वसूल केला जाणार आहे. त्यामुळे भाडेकरूंच्या डोक्यावरील भार आणखी वाढेल. मालमत्ता कर वसूल करण्याच्या निर्णयावर आता महापालिका ठाम...

तालिबानी आक्रमणामुळे अफगाण अर्थमंत्री पायउतार

अफगाणिस्तानचे कार्यवाहक अर्थमंत्री खालिद पायंदा यांनी राजीनामा दिला आहे. यासंबंधी वृत्ताला दुजोरा अर्थमंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद रफी ताबे यांनी दिला. तालिबानने धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा गझनी...

‘ठाकरे सरकारमध्ये समन्वय आहे कुठे?’

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आरोप राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भातील शिक्षण विभागाच्या निर्णयाला टास्क फोर्सने स्थगिती दिली असल्याची माहिती आज राज्य सरकारकडून देण्यात आली....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा