34 C
Mumbai
Friday, February 6, 2026
घरराजकारण

राजकारण

राजकीय मिस मॅनेजमेंट मुळे महाराष्ट्र इटलीच्या मार्गावर

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे थैमान वाढायला लागले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधीत होत आहेत. कोविड काळातील प्रचंड भ्रष्टाचार देखील जनतेसमोर येत आहे. त्यामुळे...

राहुल गांधी पाकिस्तानी ‘प्रॉपगॅन्डा’ चालवत आहेत का?

माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. चीन आणि रशियाविरुद्ध लोकशाही असलेल्या देशांनी एकजूट...

ठाकरेंच्या ‘विदेशी’ आकडेवारीला फडणवीसांचे सडेतोड उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री ८:३० वाजता त्यांच्या शैलीप्रमाणे फेसबुक लाईव्हद्वारे राज्याला संबोधित केले. यावेळी महाराष्ट्रातील वाढत्या कोविड-१९ केसेस लक्षात घेता, ते लॉकडाऊनची...

उपाय सांगा, लस द्या, डॉक्टर द्या- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री ८:३० वाजता त्यांच्या शैलीप्रमाणे फेसबुक लाईव्हद्वारे राज्याला संबोधित केले. यावेळी महाराष्ट्रातील वाढत्या कोविड-१९ केसेस लक्षात घेता, ते लॉकडाऊनची...

भारताने केला म्यानमारमधील हिंसाचाराचा निषेध

भारताचा शेजारील देश असलेल्या म्यानमारमधील परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याचे सांगतानाच भारताने तेथे चालू असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला. त्याबरोबरच भारताने सर्व राजकिय...

नरेंद्रने टिपले ‘नरेंद्राचे’ स्मारक

पंतप्रधान मोदी हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. अनेकदा ते प्रवास करताना नजरेस पडलेल्या हटके गोष्टी मोबाईलच्या कॅमेरात टिपत असतात. असाच एक व्हिडिओ नरेंद्र...

एलडीएफने भगवान अय्यपांच्या भक्तांचं स्वागत पायघड्यांऐवजी लाठीने केले

पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. अशातच केरळमध्ये ६ एप्रिल पासून मतदानाला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांची पटणमथिट्ट...

घरात दोन कोविड रुग्ण असताना मुख्यमंत्री बाहेर कसे पडले?

मुंबईत कोविड-१९ च्या केसेस वाढत आहेत. मुंबईतील वाढत्या कोविड-१९ संसर्गासाठी नागरिकांना दोषी ठरवत महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना 'बेजबाबदार' असे संबोधले होते. यावर, "बाळासाहेब...

प्रत्येक आरोपीचा बचाव करण्याचा ठाकरे सरकारचा अट्टाहास का?

मेळघाटातील केवळ २८ वर्षीय तरूण वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या दबावामुळे आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या चिठ्ठीत केला होता. याप्रकरणातील आरोपी एम एस रेड्डी...

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर निकाल ५ एप्रिल रोजी

मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या आणि परमबीर सिंह यांच्यासह इतर सर्व याचिकांवरील निकाल ५ एप्रिल पर्यंत राखून ठेवला...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा