स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. त्यासाठी सगळे पक्ष हळूहळू तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्र हितासाठी एकत्र येणार आहेत. पण हे सगळं आताच कशाला?