एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ सण आणि उत्सवांच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेत वेगवेगळे निर्णय घेतले. सणांवरचे निर्बंध उठविले. त्याचवेळी दहीहंडीसाठी काही आश्वासनेही देण्यात आली आहेत. ही आश्वासने पूर्ण करण्याचे आव्हान सरकारपुढे असेल.
- Advertisement -