जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केले की, अफझलखान, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, हे विधान विचित्र आहे पण आव्हाडांचा असा गोंधळ नेहमीच होतो.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर आदित्य ठाकरे या आमदारांना खोके, बोके, गद्दार अशा नानाविध उपमा...
विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी गौप्यस्फोट करत उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षात होत असलेल्या बंडाची कल्पना दिल्याचे म्हटले. पण ते गाफील राहिले आणि त्यातून...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मध्यमवर्गीय माणसाला ज्याची प्रतीक्षा होती, त्या कररचनेची घोषणा केली तेव्हा लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला पण गोंधळही उडाला.
अदाणी समुहाच्या एफपीओच्या मुहुर्तावर हिंडेंनबर्ग शॉर्ट सेलिंग एण्ड रिसर्च फर्मचा अहवाल बाहेर आला. या अहवालामुळे अदाणी समुहाच्या शेअर्सची प्रचंड घसरण झाली. २० हजार कोटीच्या...
रिसर्च फर्मच्या अहवालामुळे अदाणी समुहाला दिलेल्या हादऱ्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही तडे जातील असा अंदाज भारतातील काही विघ्नसंतोषी व्यक्त करतायत. परंतु जग मात्र भारताकडे अपेक्षेने पाहाते...
अदानी उद्योगसमुहावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे या उद्योगसमुहाचे शेअर्स गडगडले. त्याचा फटका नक्कीच बसला पण या घसरणीमुळे एलआयसीदेखील बुडणार असल्याच्या अफवा पसरविल्या जाऊ लागल्या. प्रत्यक्षात...
मुंबईत गेल्या दोन महीन्या तो मोठे मोर्चे निघाले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मिळून १७ डीसेंबर २०२२ रोजी मोर्चाचे आयोजन केले होते. सरकार गमावल्यानंतरचा हा...
सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने आम्ही कसे हिंदूंचे अखेरचे आशास्थान आहोत असे संजय राऊत म्हणतात पण त्या मोर्चात मात्र...
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबडेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या युतीची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. पत्रकार परिषदेतून अधिकृत घोषणा झाली. मात्र...