राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळायला अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी रेमडेसिवीरच्या मुद्द्यावरून गलका सुरू केला. यात सर्वात अग्रणी होते नवाब मलिक. पण सतत केंद्र सरकार...
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर देशातील सर्वच गोष्टी पूर्ववत झाल्या. मुंबई लोकलपासून ते नाईट क्लब आणि पब्सपर्यंत सगळ्या गोष्टी पद्धतशीर सुरू होत्या. पण तरिही कोरोनाची...
महाराष्ट्रामध्ये मागल्या दाराने आणलेल्या लॉकडाऊनला आज दोन दिवस पूर्ण झाले. मार्च महिन्यामध्ये केंद्राकडून आलेल्या पथकाने महाराष्ट्र दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे हे सांगितले होते. टेस्टिंगमध्ये...
पालघर येथील हिंदू सांधूंच्या हत्याकांडाला आज एक वर्ष झालेले आहे. गेल्या वर्षी महंत कल्पवृक्ष गिरी, महंत सुशिल गिरी आणि त्यांचा चालक निलेश तेलगडे यांची...
आज १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातली पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे धावली. तीन वाफेच्या इंजिनांसह सुरू झालेला रेल्वेचा प्रवास आज वंदे भारत सारख्या अत्याधुनिक...
दक्षिणेकडील अनेक चित्रपट निर्मिती संस्थानी पूर्वापार हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे, त्यात प्रसाद प्राॅडक्सन्सच्या "खिलौना " च्या प्रदर्शनास यशस्वी एकावन्न वर्षे पूर्ण होत आहेत....
वास्तुशात्र, त्याचे नियम, त्याचे फायदे, दक्षिणेकडे दरवाजा असेल तर त्याने काय होते, देवघर कोणत्या दिशेला असावे, देवघराचं काय महत्त्व आहे या सगळ्याबद्दल या आधीच्या...
इस्रोचे गगनयान मोहिमेसाठीचे अंतराळवीर भारतात परत आले असून, त्यांचे भारतीय मोड्यूलसाठी प्रशिक्षण सुरू होणार आहे. अवकाश संशोधनात मानवी मोहिमा का होतात? इस्रोची गगनयान मोहिम...
पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक वेळा राजकीय चर्चांमधून एक सूर उमटत आहे. तो म्हणजे बंगालच्या राजकारणात आजवर जातीच्या आधारावर मतदान झालं नाही,...