२ मे २०२१ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आंदमानातून झालेल्या मुक्ततेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमीत्ताने सावरकर अभ्यासक, लेखिका, निवेदिका आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या...
करोनामुळे संपूर्ण जग भीतीखाली जगत आहे. करोना ही एकच भीती नाहीये तर या रोगामुळे जगाचं आर्थिक, सामाजिक चक्रदेखील विस्कळीत झालं आहे. या सगळ्याचाच आपल्या...
ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला मोठं स्थान आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अंकाचं महत्त्व आहे. त्यामुळे हे अंकशास्त्र जाणून घेणे हे उपयोगाचे ठरतं. या शास्त्रामुळे जर आपल्याला आपला मूलांक...
रा.स्व. संघाचे कार्यकर्ते असलेले नारायण दाभाडकर यांनी प्राणांची दिलेली आहुती हा संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. स्वतःच्या जीवाचा विचारही न करता एका गरजवंताला...
कोव्हिड १९ ह्या आजारामुळे अनेक समस्यांचा सामना सामान्य जनतेला करावा लागतो आहे. त्यातच रेमडेसेवीर ह्या औषधाचा तुटवडा आणि त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ ह्याला जनता...
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर होण्यासाठीचा पाया पहिल्या बाजीराव पेशव्यांनी घातला. केवळ घोडदळाच्या आधारे ४० लढाया केलेला मराठ्यांचा हा ईश्वरदत्त सेनापती,...
कोरोनामुळे संपूर्ण जग एका वेगळ्या परिस्थितीमधून जात आहे. सगळीकडेच भीतीचं वातावरण आहे, सगळे जण चिंतेत आहेत. पण अश्यातही काही लोक असे आहेत ज्यांना अश्या...
दीपाली पानसरे हे नाव हिंदी आणि मराठी मालिकांमुळे प्रेक्षकांच्या ओठावर असलेलं नाव. मराठीमध्ये गाजत असलेली 'आई कुठे काय करते?' या मालिकेमधून प्रेक्षणाच्या भेटीला आल्या...