म्यानमार मधील गृहकलह दिवसेंदिवस चिघळत असताना आता मोदी आणि शहांचे नाव ह्या कलहासोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्यानमार मधील सद्यस्थिती आणि ह्या कलहाच्या...
सध्या महाराष्ट्रात दोनच गोष्टींची चर्चा आहे. एक म्हणजे कोरोना आणि दुसरं सचिन वाझे. परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणानंतर महाराष्ट्रात महावसूली सरकारचे मन्थली टार्गेट्स सगळ्यांसमोर आले....
राहुल रॉय आणि अन्नू अग्रवाल यांचा 'आशिकी' आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या दोघांचाही पहिलाच चित्रपट आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. हा चित्रपट...
राजेश खन्नाच्या सुपर स्टार क्रेझच्या काळात ओळीने सतरा सुपर हिट चित्रपटातील एक रोझ मुव्हीजचा 'द ट्रेन ' या रहस्यमयमय चित्रपटाच्या प्रदर्शनास यशस्वी एकावन्न वर्षे...
परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात सीबीआय चौकशी नको म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेलेले राज्य सरकार आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तोंडावर आपटले. मुंबई उच्च...
मार्च महिन्यात केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात येऊन पहाणी करून गेले होते. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्र दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा दिला होता. पण त्यावर ठाकरे...
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शहरांच्या विकासात मोलाचा वाटा उचलते. मुंबईत सध्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर असलेला ताण आपण अनुभवतो आहोतच. केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री...
छत्तीसगड मध्ये सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २२ जवानांनी आपले प्राण गमावले, ३३ जवान गंभीर जखमी झाले आणि परत एकदा नक्षलवादाचा प्रश्न...