आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. देशात प्रत्येक घटकावर लक्ष देणारा संतुलित अर्थसंकल्प अस वर्णन आपल्याला या अर्थसंकल्पाचे करता येईल. एकीकडे...
मालाड येथील तपोवन मंदिरातील ६७ वर्षीय मठाधिपती श्री.महंत माधवाचार्यजी यांच्यावर अनोळखी इसमाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना पहाटे घडली. या हल्ल्यात मठाधिपती गंभीररित्या जखमी झाले...
कावड यात्रेच्या निमित्ताने न्यायाधीश भट्टी यांनी एक टिप्पणी केली. या वैयक्तिक टिप्पणीतून समाजात वेगळा संदेश जातो आणि प्रत्यक्ष न्यायालयाच्या निर्णयावर त्याचे प्रतिबिंब उमटते की...
लोकसभेच्या निकालानंतर पक्षात आलेली मरगळ, नैराश्य झटकून नव्या चैतन्याने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणे या उद्देशाने पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारीणीचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यात...
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल मनोज जरांगे यांनी मध्यंतरी अपशब्दांचा वापर केला होता. शिवाय, गेल्या काही काळात जरांगे हे मराठा आरक्षणाऐवजी राजकारणाविषयी अधिक बोलताना...
लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी मविआला एकगठ्ठा मतदान केले. त्याचा फटका महायुतीला बसला. संविधान बदलणार असल्याचे खोटे नरेटिव्ह चालले. पण आता मविआच्या ते गळ्याशी येणार आहे....
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीबरोबरच ते सुराज्य असावे हा कटाक्ष ठेवला. त्यासाठी स्वराज्याच्या अर्थकारणाला त्यांनी दिशा दिली, त्याला शिस्त लावली. त्यामुळेच सुराज्य अवतरले. एक...
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात खास करून दक्षिण महाराष्ट्रात विषय गाजतो आहे तो विशालगडवरील अतिक्रमणाचा. या अतिक्रमण विरोधातील भूमिकेमुळे छत्रपती संभाजीराजे चर्चेत आले. या वरून...
ठरल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांचा कार्यक्रम सुरू आहे. तो विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरू राहणार आहे. जाहीर केलेल्या मुहुर्तानुसार त्यांनी आजपासून उपोषण सुरू केलेले आहे. ते...