जमियत उलेमा ए हिंद या संघटनेचे दिल्लीत अधिवेशन झाले. या अधिवेशनात सुर्य नमस्कार, सरस्वती वंदना आदी प्रथांचा मुस्लीम विद्यार्थ्यांनी विरोध करावा असा फतवा जारी...
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे पुन्हा इशारा देऊ लागले आहेत. त्यांनी ओबीसी प्रवर्गातूनच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी पुन्हा केली आहे....
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाची इंग्रजांच्या काळात दुरवस्था झाली. मात्र तेव्हापासून छत्रपती शिवरायांच्या या किल्ल्याचे रूप आमूलाग्र बदलण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्या प्रवासाबद्दल...हिंदवी...
भारतातील मुस्लीमांनी काँग्रेस आणि इंडी आघाडीला एक गठ्ठा मतदान करूनही देशात भाजपाची सत्ता आली. काँग्रेसची परीस्थिती सुधारली तरीही त्यांना विरोधातच बसावे लागले. तेच चित्र...
सध्या महाराष्ट्रात विधिमंडळ पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि हे अधिवेशन या सरकारचं शेवटचा अधिवेशन आहे. या अधिवेशनानंतर या विधानसभेची मुदत संपेल महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका...
भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुंबईत आला तेव्हा गुजरातच्या बसवरून टीका करण्यात आली. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही ती टीका केली. नंतर मात्र या...
मुंबईत विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघ येणार म्हटल्यावर त्या आनंदात सहभागी व्हायचे सोडून त्यात मिठाचा खडा कसा टाकता येईल यासाठी मविआचे नेते सहभागी झाले. खेळाडूंच्या...
ऱाष्ट्रवादी शपचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंढरीच्या वारीचे महत्व सांगितले. त्यांना वारीसाठी निमंत्रण दिले. राहुल गांधी यांनी वारीचे निमंत्रण...
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतरही आपणच कसे योग्य आहोत, अशा फुशारक्या ठाकरे गटाकडून मारल्या जात आहेत. त्याची आवश्यकता...
ऱाष्ट्रवादी शपचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंढरीच्या वारीचे महत्व सांगितले. त्यांना वारीसाठी निमंत्रण दिले. राहुल गांधी यांनी वारीचे निमंत्रण...