संसद ते विधी मंडळ सर्वत्र फेक नरेटीव्हचा सुळसुळाट आहे. विरोधकांच्या नरेटीव्ह अस्त्रावर सत्ताधारी सतत बोलतायत. परंतु प्रत्यक्षात या अफवा पसरवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत...
राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते झाल्यानंतरही त्यांच्या सवयी मोडलेल्या नाहीत. जे ते भाषणांत, पत्रकार परिषदेत बोलतात तेच त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला....
महाराष्ट्रात मविआची सत्ता असताना मुंबईतील नाईट लाईफची चिंता करणारे उबाठा शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे सध्या मुंबईतील बहुमजली झोपडयांची चिंता वाहतायत. बहुमजली झोपड्या एसआरएसाठी पात्र...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत भाषण करताना राम आमच्यासोबत असल्याचा उल्लेख केला. यानिमित्ताने त्यांना रामाची आठवण झाली हेही नसे थोडके!
दिल्ली, गुजरात, जबलपूर येथे विमानतळावर दुर्घटना घडल्यावर विरोध पक्षांनी मोदी सरकारमुळेच हे घडले अशी आवई उठवली. संजय राऊत यांनी तर या अशुभाच्या सावल्या असल्याचे...
अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला त्यात त्यांनी सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण हा दिलासा देताना आगामी विधानसभा...
सुमार क्षमता आणि मर्यादीत बकूब असलेले लोक जेव्हा संघटनेमध्ये किंवा सरकारमध्ये महत्वाच्या पदावर असतात तेव्हा नेमकं काय होते त्याचा अनुभव सध्या भाजपाचा कार्यकर्ता घेतो...