मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील आणि बुजर्ग नेते छगन भुजबळ यांची जुंपली होती, किंवा तसे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. मराठा आरक्षणाच्या...
निवडणूक लागल्यानंतर म्हणजेच निवडणुकीचे मतदान होईपर्यंत निवडणूक पूर्व काळामध्ये मतदार हा राजा असतो. पण या मतदार राजांना आपल्या पक्षाला मतदान केलं नाही म्हटल्यानंतर तो...
लोकसभा निवडणुकीमध्ये देशाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला स्पष्ट बहुमत दिलं त्यामुळे इंडियाचा सरकार हे सत्तेत आलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा...
लोकसभा निवडणुकीचा धुरळाखाली बसल्यानंतर आता महाराष्ट्राला वेध लागलेले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे. या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आधीच स्पष्ट केलेले की...
दह्शद काय असते ते आपण अनेकदा चित्रपट, वाहिन्यांवरील मालिकांमधून पाहिलेले आहे. पण या पडद्यावरील दहशदिला लाजवेल असा प्रकार सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरु आहे. आपल्याला...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. भंडाऱ्यात बोलताना त्यांनी काँग्रेस २८८ जागांवर निवडणूक लढवेल असे विधान केले आहे....
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळालेले आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले श्री निलेश लंके यांनी आज...
लोकसभा निवडणुकीत मुंबईत महायुतीने सहा पैकी चार जागा गमावल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मविआची बाजू भक्कम आहे. मविआ ला लोकसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ पैकी २०...