लोकसभा निवडणुका आता पार पडल्या आहेत, आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यात महाराष्ट्रातील राजकारण काय परिणाम करणार याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. ४०० पार वर...
एरवी महाराष्ट्रातील सगळे उद्योग गुजरातला गेले अशी बोंब ठोकणारे आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटला उत्तर देतील का? फडणवीसांनी ट्विट करत महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक पुन्हा...
दोन महीन्यांपूर्वी नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक विधान केले होते. मोदी की गारंटी... या घोषणेची अवस्था २००४...
लोकसभेच्या निवडणुकीचे सगळे टप्पे आता पूर्ण होत आहेत. अशातच चर्चा सुरू झाली आहे ती निकालांची. मात्र त्यात अद्याप तरी मोदींच्या लोकप्रियतेच्या लाटेला कुणीही बाधा...
मनमोहन सिंग यांनी पंजाबमधील लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना पत्र लिहून मोदींवर टीका केली आहे. मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवल्याचा शोध त्यांनी लावला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचाराचा आज अखेरचा दिवस. १ जूनला सातव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. प्रत्येक जण आपल्या परीने निकालाचे विश्लेषण करतो...
राजकीय विश्लेषक, सेफॉलॉजिस्ट महाराष्ट्राच्या निकालांबाबत संभ्रमात आहेत. अवघी हयात राजकारणात घालवलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निकालाचे कोडे पडलेले आहे. ब्रह्मदेवही...
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यापासून त्यांच्यावर विरोधकांची सुरू असलेली चिखलफेक काही थांबलेली नाही. आता कर्नाटकातील ८० लाखांच्या थकित बिलाचे खापर मोदींवर फोडण्याचा प्रयत्न सुरू...
पुण्यात घडलेल्या अपघाताच्या गंभीर घटनेनंतर स्थानिक आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी आंदोलन केले, उत्पादन शुल्क कार्यालयावर ते धावून गेले....