बहुप्रतीक्षित मान्सूनचे अखेर भारतात आगमन झाले आहे. मान्सून कधीपासून सुरू होईल याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. बळीराजाही पावसाची वाट पाहत आपली मान्सूनपूर्व...
‘मुसलमानांनी काशीमधील ज्ञानवापी मशिद आणि मथुरेतील शाही ईदगाह यांच्यावरील दावा सोडावा. या जागा त्यांनी हिंदूंसाठी सोडाव्यात. असे केले गेल्यास इस्लामोफोबिया संपुष्टात येईल,’ असे आवाहन...
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या माजी उमेदवार आणि दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली यांनी त्यांच्या इस्रायल भेटीदरम्यान केलेल्या एका कृतीने वादाला तोंड फोडले आहे....
२९ मे रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडला (पीएसपीसीएल) नफ्यात आणण्याचे श्रेय ‘आप’ सरकारला दिले. गेल्या आर्थिक वर्षात (सन...
गेल्या काही अनेक दिवसांपासून राज्यातील शैक्षणिक अभ्यासक्रमात मनृस्मृतीचा सहभाग होण्यावरुन चर्चा सुरु आहे.परंतु, यासंदर्भात केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना फोन...
महात्मा गांधी महान होते. परंतु त्यांना जगभरात कोणीही ओळखत न्हवते.जेव्हा पहिल्यांदा महात्मा गांधी यांच्यावर चित्रपट आला तेव्हा जगभरातील लोकांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण...
मुख्यमंत्री शिंदेंविरोधात आरोप करणाऱ्या उबाठा नेत्याला महागात पडणार आहे.संजय राऊतांनी केलेल्या आरोपावर आता मुख्यमंत्री शिंदेंकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.तीन दिवसात माफी मग अन्यथा...
देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता सध्या जामीनावर बाहेर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. इंडी आघाडीतील त्यांच्या युतीबाबत...