परराज्यातून राज्याच्या सागरी क्षेत्रात येणाऱ्या मच्छिमार नौकांमुळे राज्यातील मच्छिमारांचे आर्थिक नुकसान होते. याचा विचार करून या परराज्यातील मच्छिमारी नौकांवर कारवाई करण्यासाठी व किनारपट्टीची सुरक्षा...
मालवणी परिसरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करताना ‘क्लस्टर मॉडेल’ विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच या परिसरातील अंबुजवाडी, दादासाहेब गायकवाड नगर व...
सातारा-कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले आहे. या प्रकल्पातील एक संस्था अपेक्षित गतीने काम करत नसल्याचे निदर्शनास...
दिव्यांग व्यक्तींना सामाजिक सुरक्षा आणि सक्षमीकरण प्रदान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असून, अनुदानाच्या रकमेत वाढ करून...
"युद्धाचे नियोजन करताना, नेमके युद्ध केंव्हा थांबवायचे, हा एक महत्त्वाचा निर्णय असतो. ऑपरेशन सिंदूर मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून, त्यांचे तळ उध्वस्त करून...
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने मणिपूरमधील सर्व पक्षाच्या आमदारांना रविवारी नवी दिल्ली येथे एका महत्त्वाच्या बैठकीसाठी बोलावले आहे. पक्षातील नेत्यांनी संकेत दिले आहेत की...
जम्मू-काश्मीरमध्ये हवामान झपाट्याने बदलत असून दिवस मावळताच तापमानात सातत्याने घट होत आहे. अनेक भागांत थंड वाऱ्यांचा जोर कायम आहे. रविवारी रात्रीभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर...
देशात रविवारी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस साजरा केला जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या....
इतिहास मृत्यूवर नव्हे, तर निर्णयांवर निकाल देतो. व्यक्ती गेल्यावर सहानुभूतीची अपेक्षा असते; पण राष्ट्राच्या जखमांवर प्रश्नचिन्हे शिल्लक राहतात. २६/११ सारख्या भीषण आघाताच्या काळात गृहमंत्रिपदावर...
दिल्लीतील ‘भारत मंडपम्’ येथे ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’ प्रस्तुत आणि ‘सनातन संस्था’ आयोजित भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील ‘स्वराजाचा शौर्यनाद’ या प्रदर्शन भरवण्यात...