एका वृद्ध व्यक्तीला अवघ्या १०० रुपयात एका थाळीसह दोन मोफत थाळ्या मिळणार असे दाखविण्यात आलेले आमिष चांगलेच महागात पडले. ही फेसबुकवरील बनावट जाहिरात त्याला चांगलीच...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन कार्यक्रमात देशभरातील २९ बालकांना ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार बालकांचा समावेश आहे....
दिल्लीतून आता तळीरामांसाठी खुशखबर देण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, दिल्ली सरकारने आपल्या नवीन धोरणांतर्गत ड्राय डे ची संख्या...
खाद्यपदार्थांसह काही उत्पादनांवर भारतीय राष्ट्रध्वजाची छायाचित्रे प्रसिद्ध केल्यामुळे ऍमेझॉन अडचणीत सापडले आहे. सोशल मीडियावर त्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. तिरंग्याचा अशाप्रकारे वापर करणे...
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरुवातीला कसोटी मालिका गमावली आणि त्यानंतर एकदिवसीय मालिकाही गमावली. भारताचा या एकदिवसीय मालिकेत ३-० असा मोठा पराभव झाला. पहिले दोन सामने...
वर्ध्यामध्ये सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातामध्ये सात तरुण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एका आमदाराच्या मुलाचाही समावेश आहे....
करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोनचा प्रसार किती प्रमाणात झाला आहे याची पडताळणी करण्यासाठी केलेल्या चाचणीतून आकडेवारी समोर आली आहे. पडताळणी करण्यासाठी केलेल्या आठव्या चाचणीचे निष्कर्ष...
सोशल मीडियावर चर्चा
बाबरी मशिदीचे पतन झाल्यावर देशात शिवसेनेची लाट आली होती. त्यावेळीच सीमोल्लंघन केले असते तर शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जलशक्तीचे प्रमुख गजेंद्र सिंह शेखावत यांचे मनापासून आभार मानले आहेत.
मिशन पानी जल शक्ती या जल मोहिमेसाठी...
बालामाझ पॅसेंजर साडेतीन तास उशिराने शहाजहानपूर रेल्वे स्थानकावर पोहोचली. याचे कारण सिंग्नल लागला किंवा अपघात झाला असे नव्हते तर चक्क बालामाझ पॅसेंजर रेल्वेच्या चालकाची...