30 C
Mumbai
Wednesday, December 17, 2025
घरविशेष

विशेष

…आणि वृद्धाला शंभर रुपयांची थाळी पडली लाखाला!

एका वृद्ध व्यक्तीला अवघ्या १०० रुपयात एका थाळीसह दोन मोफत थाळ्या मिळणार असे दाखविण्यात आलेले आमिष चांगलेच महागात पडले. ही फेसबुकवरील बनावट जाहिरात त्याला चांगलीच...

…म्हणून महाराष्ट्रातील चार मुलांना मिळाला राष्ट्रीय बाल पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन कार्यक्रमात देशभरातील २९ बालकांना ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार बालकांचा समावेश आहे....

दिल्ली सरकारचे तळीरामांसाठी घे दारू, घे दारू! फक्त ३ दिवसच ड्राय डे

दिल्लीतून आता तळीरामांसाठी खुशखबर देण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, दिल्ली सरकारने आपल्या नवीन धोरणांतर्गत ड्राय डे ची संख्या...

अमेझॉनवर भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप

खाद्यपदार्थांसह काही उत्पादनांवर भारतीय राष्ट्रध्वजाची छायाचित्रे प्रसिद्ध केल्यामुळे ऍमेझॉन अडचणीत सापडले आहे.  सोशल मीडियावर त्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. तिरंग्याचा अशाप्रकारे वापर करणे...

वनडे मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू म्हणतो जय श्री राम

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरुवातीला कसोटी मालिका गमावली आणि त्यानंतर एकदिवसीय मालिकाही गमावली. भारताचा या एकदिवसीय मालिकेत ३-० असा मोठा पराभव झाला. पहिले दोन सामने...

वर्ध्यात भीषण अपघात; आमदाराच्या मुलासह ६ विद्यार्थी ठार

वर्ध्यामध्ये सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातामध्ये सात तरुण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एका आमदाराच्या मुलाचाही समावेश आहे....

राज्यातील ८९ टक्के नमुने हे ओमायक्रोन बाधित; आठव्या चाचणीचे निष्कर्ष

करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोनचा प्रसार किती प्रमाणात झाला आहे याची पडताळणी करण्यासाठी केलेल्या चाचणीतून आकडेवारी समोर आली आहे. पडताळणी करण्यासाठी केलेल्या आठव्या चाचणीचे निष्कर्ष...

शिवसेनेचे १९९३च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत डिपॉझिट झाले होते जप्त

सोशल मीडियावर चर्चा बाबरी मशिदीचे पतन झाल्यावर देशात शिवसेनेची लाट आली होती. त्यावेळीच सीमोल्लंघन केले असते तर शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

अभिनेत्री उर्वशी रौतेला म्हणाली, धन्यवाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी! वाचा सविस्तर…

प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जलशक्तीचे प्रमुख गजेंद्र सिंह शेखावत यांचे मनापासून आभार मानले आहेत. मिशन पानी जल शक्ती या जल मोहिमेसाठी...

रेल्वेचालक अडीच तास निवांत झोपला आणि गाडी लेट झाली!

बालामाझ पॅसेंजर साडेतीन तास उशिराने शहाजहानपूर रेल्वे स्थानकावर पोहोचली. याचे कारण सिंग्नल लागला किंवा अपघात झाला असे नव्हते तर चक्क बालामाझ पॅसेंजर रेल्वेच्या चालकाची...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा